एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'एकटं लढायला वाघाचं काळीज लागतं...', शिंदेंचा उपनेता मनसेच्या व्यासपीठावर;राज ठाकरेंवर केला कौतुकाचा वर्षाव

Raj Thackeray : शरद पोंक्षे यांनी ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये जोरदार भाषण केलं.

Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) कोणत्याही भानगडीत पडले नाहीत...त्यांनी युती केली नाही..एकटं लढायचं ठरवलं.. मानलं पाहिजे वाघाचं काळीज लागतं यासाठी, असं म्हणत शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी ठाण्यातील मनसेच्या सभेत जोरदार भाषण केलं. शरद पोंक्षे हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. पण यंदाच्या विधानसभेत त्यांनी राज ठाकरेंसाठी काही सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

या पहिल्याच सभेत त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर अगदी तिखट भाष्य केलं. इतकच नव्हे तर राज ठाकरे यांच्यावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. अविनाश जाधव हेच ठाण्यातून निवडून आले पाहिजेत असा निर्धारही त्यांनी यावेळी केला असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचप्रमणे त्यांनी राज ठाकरेंसाठी का सभा घेतल्या याचं कारणही या सभेतून सांगितलं आहे. 

'हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आलाच पाहिजे...'

राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, मी शिंदे गटाचा उपनेता आहे, नावापुरता आणि अजूनही मी त्याच पक्षात आहे...राजसाहेबांचे विचार, त्यांचा 10-12 वर्षांतली आंदोलनं हे सगळं पाहिल्यानंतर मला आतून असं वाटायला लागलं की, हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आलाच पाहिजे... महाराष्ट्राच्या 24 नंतरच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून आलेच पाहिजेत...निवडणुका आपण स्वतःला जिंकण्यासाठी लढाईच्या असतात.. मी शिवसेनेसारख्या पक्षातून कोणत्याही दुसऱ्या पक्षात ते गेले नाही किंवा घाईघाईही केली नाही.. त्यांनी वेळ घेतला..हिंदुत्वाचे संस्कार झाले होते...शिवसेनेतून बाहेर पडला आणि मग स्वतःचा पक्ष काढला...

'म्हणून ठरवलं की...'

राज ठाकरेंसाठी सभा घेण्याचं कारण सांगत शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, 'जी बाळासाहेबांची विचारधारा होती, महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणं आणि जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा हिंदूंच्या हितासाठी लढणं.. त्याच विचारसरणीच्या पायावर मनसेचा जन्म झाला..अठरा वर्षापासून एक माणूस महाराष्ट्राच्या हितासाठी धडपडतोय, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र निर्माण करायचाय... हे मी सातत्याने त्यांच्या तोंडून ऐकतोय. ते स्वप्न साकार करण्याची वेळ आलीये...म्हणून ठरवलं की या निवडणुकीमध्ये काही सभा या मनसेसाठी आणि राज ठाकरे या माणसासाठी घ्याव्यात..हे मनापासून वाटलं आणि मी स्वत:हून फोन केला...'

'वाघाचं काळीज लागतं यासाठी...'

आमची अमेरिकेमध्ये भेट झाली होती. बऱ्याच भेटीगाठी होत होत्या आमच्या.. अजिबात इकडच्या तिकडच्या गप्पा नाही... माणूस आहे अमेरिकेमध्ये पण तिथे असूनसुद्धा मला ते फक्त शरीराने अमेरिकेत होते.. मनाने ते महाराष्ट्रातच होते..त्यांच्या डोक्यात फक्त महाराष्ट्र होता...त्यांच्या डोक्यामध्ये  राजकीय पक्षांमुळे जो महाराष्ट्रामध्ये चोथा झालाय तेच होतं...राज ठाकरे कोणत्याही भानगडीत पडले नाहीत...त्यांनी युती केली नाही..एकटं लढायचं ठरवलं.. मानलं पाहिजे वाघाचं काळीज लागतं यासाठी, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी राज ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे. 

ही बातमी वाचा : 

Sankarshan Karhade : गृहखातं,अर्थखात्याचं वाटप,थेट पांडुरंगलाच निवडणुकीला उभं राहण्याची साद घातली;संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय कवितेने पुन्हा वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget