एक्स्प्लोर

Bigg Boss 18: '..बाहेरही मी कुटुंब बांधून ठेवू शकलाे नाही', करणवीरला तुटलेल्या कुटुंबाविषयी बोलताना रहावलंच नाही थेट.. , कलर्सनं पोस्ट केला प्रोमो

कलर्स टीव्हीनं त्याचा हा प्रोमो नुकताच त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे.

Bigg Boss 18: रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 14 जिंकलेला करणवीर मेहरा (Karanveer Mehra) रागिनी MMS, मेरे डॅड की मारुतीसह अनेक चित्रपटांमध्ये दिसला. आता सध्या तो सलमान खानच्या बिगबॉसच्या 18 व्या पर्वाचा भाग आहे. बिगबॉसच्या (Bigg Boss 18) घरातील स्पर्धकांचा केवळ खेळच नाही तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे याचंही कुतुहल प्रेक्षकांना लागून असतं. सध्या  करणवीर मेहराही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बिगबॉसच्या घरात बोलताना दिसला. आपल्या तुटलेल्या कुटुंबाविषयी तो बोलत होता. यावेळी तो चांगलाच भावूक झाल्याचं दिसलं. कलर्स टीव्हीनं त्याचा हा प्रोमो नुकताच त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे. आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याची माझ्यात आता क्षमता नाही. असं म्हणत करणवीर तिथून उठून गेल्याचं दिसलं.

नक्की काय म्हणाला करणवीर?

नुकताच बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो पोस्ट करण्यात आलाय. ज्यात श्रुतिका आणि अर्जुनसोबतच्या संभाषणात करणणं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले पैलू उघड केले. यावेळी तो म्हणाला, मला लक्षात आलंय की माझ्यात क्षमता नाही कुटुंब एकत्र ठेवण्याची. असं माझ्यासोबत बाहेरही घडलं आहे. असंच चार जणांचं माझंही कुटुंब होतं. त्यांना धरून मी राहू शकलो नाही. मला आता हे सगळं समजतंय.हे बोलताना तो प्रचंड भावूक झाला होता. यापुढे तो बोलूच शकला नाही आणि तिथून उठून तो निघून गेल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अयशस्वी लग्नाबद्दल बोलला करणवीर

करणवीर अनेकदा त्याच्या दोन घटस्फोटांविषयी बोलला आहे. त्याची पहिली पत्नी देविका मेहरा हिच्याशी करणवीरनं २००९ मध्ये लग्न केलं होतं. ९ वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय त्यानं घेतला.  २०१८ मध्ये देविकापासून विभक्त झाल्यानंतर त्याने २०२१ मध्ये निधी सेठशी लग्न केले. २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

 बिगबॉसचा तिसरा आठवडा वादग्रस्त

 बिग बॉस 18 चा तिसरा आठवडा सुरु आहे. सध्या अविनाश मिश्रा खलनायकाच्या रुपात समोर येत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा एन्ट्री करत अविनाश मिश्राने घरातील इतर सदस्यांच्या डोक्यावर चढत तांडव करायला सुरुवात केली. अविनाश मिश्रा दररोज घरातील सदस्यांशी पंगा घेताना आणि वाद घालताना दिसत आहे. यावेळी मात्र अविनाश मिश्राने हद्दच केली, ज्यावर प्रेक्षकही चांगले संतापल्याचं दिसत आहे.

हेही वाचा:

TRP List : टीआरपी लिस्टमध्ये 'बिग बॉस 18' टॉप 5 च्या बाहेर, अनुपमा 'नंबर 1'; दुसऱ्या क्रमांकावर 'या' शोची बाजी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget