एक्स्प्लोर

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणवली लता दीदींची कमी; शेअर केला गायलेल्या गाण्याचा शेवटचा श्लोक

PM Narendra Modi Shares Lata Mangeshkar Shlok : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर यांची कमी जाणवली आहे. लता दीदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

PM Narendra Modi Shares Lata Mangeshkar Shlok : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची देशभर चर्चा आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित असणार आहेत. दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची कमी जाणवली आहे. लता दीदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचं बहिण-भावाचं नातं होतं. मोदींसाठी लता दीदींनी सोशल मीडियावर अनेकदा खास पोस्ट शेअर केल्या आहेत. लता मंगेशकरांच्या निधनानंतर आलेल्या रक्षाबंधनालाही मोदींना दीदींची आठवण आली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणवली लता मंगेशकरांची कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"भारतीयांना 22 जानेवारी 2024 या दिवसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आपल्याला अनेकांची कमी जाणवत आहे. यातीलच एक म्हणजे लता दीदी. लता दीदींनी गायलेल्या एका श्लोकाचा व्हिडीओ शेअर करत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींनी हा श्लोक शेवटचा रेकॉर्ड केला होता". 

'या' सेलिब्रिटींनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मंडळी अयोध्येला मोठ्या संख्येने जात आहेत. यात सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींचादेखील समावेश आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रजनीकांत, अनुष्का शर्मा, विराट कोहली, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार सामील होणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत एक प्लॉट खरेदी केला आहे. 14 कोटी रुपयांत त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. 

संगीतकार सलील कुलकर्णी यांनी श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त एक खास गाणं रचलं आहे. सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी हे गाणं गायलं आहे. हृदय में श्रीराम हैहर कंठ में श्रीराम है ।।, असे या गाण्याचे बोल आहेत. संदीप खरे यांनी हे गीत लिहिलं आहे.

संबंधित बातम्या

22 जानेवारीनंतर अयोध्येत लाखो पर्यटक येणार, 20 हजार लोकांना मिळणार काम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget