एक्स्प्लोर

मोदी-शाह नव्हे तर केंद्रात दुसरे दोन अतृत्प आत्मे, संजय राऊतांनी नावं सांगितली

नरेंद्र मोदी आणि आमित शाह इतरांच्या ताकदीला प्रचंड घाबरतात. केंद्रीय यंत्रणा या मोदी-शाहांचा आत्मा आहे, त्यांना बाजूला केल्यास एक मिनिट आमच्यासमोर टिकणार नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.  

Sanjay Raut : शरद पवार भटकती आत्मा आहे तर केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन अतृप्त आत्म्यांचं तुम्ही समाधान करा. भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमच्या आत्म शांत होणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. 

नरेंद्र मोदी आणि आमित शाह इतरांच्या ताकदीला प्रचंड घाबरतात. केंद्रीय यंत्रणा या मोदी-शाहांचा आत्मा आहे, त्यांना बाजूला केल्यास एक मिनिट आमच्यासमोर टिकणार नाहीत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.  

नरेंद्र मोदी आणि अमित शाह दुसऱ्याच्या ताकदीला खूप घाबरतात. यांची खरी ताकद केंद्रीय यंत्रणा आहे. ईडी, इन्कमटॅक्स, पोलीस, सीबीआय हा त्यांचा आत्महा आहे. ही ताकद काढल्यास हे काहीच नाहीत. काही दिवसांत खेळ सुरु होईल. फडणवीसांनी इडी, सीबीआय हे बाजूला सारुन मैदानात उतरावे. आमच्यासमोर एक मिनिटही टिकणार नाहीत. तुमच्यासारखे घाबरट लोक मी राजकीय आयुष्यात पाहिले नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.  

एनडीएतील सर्व आत्मे अतृप्त -

मोदींनी सर्वात आधी दोन अतृत्प आत्म्यासाठी शांती करायला हवी. मंत्रिमंडळाची निवड झाली, पोर्टफोलिओची वाटणी केली, त्यामुळे एनडीएचे मित्रपक्षातील सगळे आत्मे अतृप्त आहेत. महाराष्ट्रातील आमचे सगळ्याचे आत्मे अतृत्पतच आहेत. महाराष्ट्रात जोपर्यंत आमचं सरकार बनत नाही, तोपर्यंत आमची आत्मा भटकतच राहणार असे राऊत म्हणाले. 

महाराष्ट्रात आम्ही सरकार स्थापन करु - राऊतांचा विश्वास

महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका ताकदीने लढणार आहे. लोकसभापेक्षा जास्त मजबूतपणे विधानसभा निवडणूक लढणार आहोत. राज्यात आम्ही सरकार स्थापन करु, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. 

मुस्लिम मंत्री का नाही बनवला, राऊतांचा सवाल

आता आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाही. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूंना प्रश्न विचारणार.. कारण, त्यांच्यामुळेच एनडीएचे सरकार आहे. या दोघांनी मेहरबानी आहे, तोपर्यंत केंद्रात मोदींचं सरकार आहे. मोदींनी स्वत:चं सरकार स्थापन केले नाही. निवडणूक प्रचारात मोदींनी आपलं रुप स्पष्ट केले. मोदींना देशात हिंदू मुस्लिम करायचे आहे.  मोदींना वाटतेय की मुस्लिमांनानी मत केले नाही, त्यामुळे एकही मुस्लिम मंत्री नाही. पण हे संविधानाच्या विरोधात आहे. पंतप्रधानमंत्री एका जातीचा नसतो, तो सर्व जाती-धर्माचा असतो. आम्ही नितीशकुमार आणि चंद्राबाबूंना हे मान्य आहे का? हा प्रश्न त्यांना विचारणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी आपल्या कोट्यातून मुस्लिम मंत्री का नाही बनवला. त्यांच्यावर दबाव होता का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

सरकार फारकाळ टिकणार नाही - राऊत

नितीशकुमार, चंद्राबाबू आणि चिराग पासवान यांना काय मिळाले, मांझी यांना कोणतं मोठं मंत्रिपद मिळाले... कुणालाचं मोठं मंत्रिपद मिळाले नाही. रेल्वे, अर्थ, अध्यक्षपद मागितलं, पण मिळाले नाही. भाजपने सर्व मोठी खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. ज्या आधारावर सरकार झालेय, नितीशकुमार, चंद्राबाबू, पासवान यांना काहीच मिळाले नाही. मला वाटतेय हे सरकार टीकणार नाही. 

मोहन भागवत, तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय ? 

मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर सरकारला हटवावे. मोहन भागवत यांच्या आशीर्वादाने सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढून पहा.  तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय ??  मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावं.  जसे जे पी नड्डा यांनी सांगितलं.. ते म्हणाले होते संघाची आम्हाला गरज नाही.  हे जर अखंड भारताचे सरकार वाटत नसेल तर हे सरकार मोहन भागवतांनी खाली खेचावं त्यांची तेवढी क्षमता आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष

जेव्हा पक्ष जागेवर असेल तेव्हा मनसेमध्ये अस्वस्थता असेल. एकनाथ शिंदे अजित पवार राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार , असे संजय राऊत म्हणाले. 

हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. त्यांना काम दिलेले आहे की शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ले करा आणि त्यांना कमजोर करा. या तिन्ही पक्षांना यासाठी सुपाऱ्या दिले आहेत. या सुपार्‍या त्यांनी यासाठी स्वीकारले आहेत  कारण त्यांना सांगितलं आहे की नाही तर तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू, असे संजय राऊत म्हणाले. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार

व्हिडीओ

Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
Chhatrapati Sambhajinagar Crime News: 'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
Shahbaz Sharif on India: मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
Embed widget