एक्स्प्लोर

Rajya Sabha Election: शिवसेनेला धक्का! सुहास कांदेंचं मत बाद, मात्र जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकुर याचं मत वैध

शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद झाले आहे, तर यशोमती ठाकुर आणि जितेंद्र आव्हाड यांचे मत वैध असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. 

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस असून एक- एक मत महत्त्वाचं आहे. अशात आता शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. त्याचवेळी यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे मुनगंटीवर आणि रवी राणा यांचे मत वैध ठरवण्यात आलं असल्याची माहिती आहे. 

 


शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना फटका
सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या मताचं गणित बिघडणार आहे. संजय राऊत यांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 42 मतांची गरज आहे. तर संजय पवार यांनाही दुसऱ्या पसंतीच्या मताची गरज आहे. पण जर सुहास कांदे यांनी संजय राऊत यांना पहिल्या पसंतीचे मत दिले असेल आणि संजय पवार यांना दुसऱ्या पसंतीचे मत दिले असेल तर त्यांचे मत बाद ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना यांना मोठा फटका बसणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. 

सुहास कांदेंची प्रतिक्रिया
यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, "शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे. मला अद्याप कोणतीही माहिती नाही. पण निकाल आल्यानंतर त्यावर कोर्टात जायचं का नाही ते ठरवू."

भाजपने महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात आठ तासांपासून निकाल रखडला होता.

सुहास कांदे वगळता इतरांनी नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

 

 

 

 




आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Embed widget