एक्स्प्लोर

कुठं खिचडी, कुठं टफ फाईट! कोणाचं होणार कॉलर टाईट; संभाजीनगरकरांनी सांगितलं शहरात कुणाची हवा! 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. याच संभाव्य निकालावर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यभरातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला. दरम्यान, आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचा निकाल दिला आहे. वेगवेगळ्या संस्थांनी राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार, याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात नेमकं कोण बाजी मारणार, याबाबत खुद्द तेथील मतदारांनीच सांगितलं आहे. 

संभाजीनगकरांना नेमकं काय वाटतं? 

मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर एबीपी माझाने संभाजीनगरमधील नागरिकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली. तर काही मतदारांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल, असं मत व्यक्त केलं. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मतदारसंघांत खिचडी म्हणजेच कोण विजयी होईल, हे सांगता येणार नाही, असं सांगितलं. तर काही जागांवर टफ फाईट म्हणजेच अटीतटीची लढाई होईल, अशी शक्यता व्यक्त केली. 

लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाला, असं वाटतं 

एका महिलेने बोलताना संभाजीनगरात खूप साऱ्या समस्या आहेत. जो कोणी निवडून येईल, त्याने या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा मतदानाचा टक्का कमी होईल, अशी शंका व्यक्त केली. तसेच राज्यात महायुतीचं सरकार येऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला. अन्य एका मतदाराने राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येईल, असे सांगितले. हा मतदार औरंगबाद पश्चिम या मतदारसंघातील मतदार आहे. या मतदाराने औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट हे बहुमतात निवडून येतील, अशं सांगितलं. यावेळच्या निवडणुकीत महायुतीची ताकद दिसली. लोकांमध्ये उत्साह होता. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाला, असं मला वाटतं, असंही या मतदाराने सांगितलं. 

राज्यात महाविकास आघाडीचा जोर दिसला

आणखी एका 45 वर्षीय मतदाराने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच राज्यात आता परिवर्तन पाहिजे. माझ्या जिल्ह्यात दोन्ही शिवसेनेत अटीतटीची लढत आहे. पण राज्यात महाविकास आघाडीचा जोर दिसला, असं मत या मतदाराने व्यक्त केलं. 

देशाला आणि जनतेला परिवर्तन पाहिजे

तर खरेदीसाठी आलेल्या आणखी एका महिला मतदाराने प्रतिक्रिया दिली. राज्यात यावेळी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे वाटत आहे. जिल्ह्यातही महाविकास आघाडीच वरचढ ठरेल, असं मला वाटतंय असं या महिलेने सांगितलं. तसेच देशाला आणि जनतेला परिवर्तन पाहिजे, अशी अपेक्षाही या महिलेने व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण मतदाराने राज्यात सरकार मशालचं येईल, असं म्हणत महाविकास आघाडीचं सरकार येईल, असं मत व्यक्त केलं. 

हेही वाचा :

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?

Kalyan East Vidhan Sabha : विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात! सुलभा गायकवाड की धनंजय बोडारे, कोण मारणार बाजी?

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी पाठिंब्याचं आधीच सांगितलं होतं, पण जाहीर काल केलं, नेमकं काय म्हणाले धर्मराज काडादी

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
Embed widget