एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Results 2024: "काँग्रेस आपल्या मित्रपक्षांनाही बुडवतं..."; महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवावर पंतप्रधान मोदींची टीका

Vidhan Sabha Nivadnuk 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. यावेली बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. 

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024) महायुतीनं (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला. तर, दुसरीकडे उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) पोटनिवडणुकीतही भाजपनं (BJP) घवघवीत यश मिळवलं. या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसला (Congress) भारताच्या राज्यातील 'परजीवी पक्ष' म्हणून संबोधलं आहे. एवढंच नाहीतर काँग्रेस केवळ स्वतःच्या पराभवाला कारणीभूत नाही, तर मित्रपक्षांनाही खाली खेचत असल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला, त्यामध्ये महायुतीनं धमाकेदार कामगिरी केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. यावेली बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.               

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खराब कामगिरीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पक्षानं निवडणुकीत वीर सावरकरांचा मुद्दा तात्पुरता सोडला, पण जनतेचा विश्वास जिंकता आला नाही. काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीनं राज्यातील प्रत्येक पाचपैकी चार जागा गमावल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट 20 टक्क्यांपेक्षा कमी होता.               

"भेदाभेदाचं राजकारण आणि वक्फ बोर्ड यांच्यातील विवाद"

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर भेदाभेदाचं राजकारण केल्याचे आणि व्होट बँकांसाठी संविधानासोबत खेळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसनं 2014 मध्ये सत्ता सोडल्यानंतर काँग्रेसनं दिल्ली आणि आसपासच्या अनेक मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिल्या. काँग्रेसनं असं करणं म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मात्यांचा विश्वासघात असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेसनं देशाच्या धर्मनिरपेक्ष परंपरेचं नुकसान केलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

"जातीचं विष आणि काँग्रेसची सत्तेची भूक"

पंतप्रधानांनी काँग्रेसवर सामाजिक न्यायाच्या भावनेला नुकसान पोहोचवल्याचा आरोप लावला. ते म्हणाले की, पक्ष जातियवादाला विरोध करण्याऐवजी जातियवादाचं विष चौफेर पसरवत आहे. त्यानं म्हटलं की, काँग्रेसचं 'शाही कुटुंब'आपल्या सत्तेची भूक भागवण्यासाठी देश आणि समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करतं. हा पक्ष फक्त आपल्या विचारांपासून भरकटला नाही तर, आपले जुने समर्थक आणि कार्यकर्त्यांनाही निराश करतेय, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.   

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Election Result: मुख्यमंत्री शिंदेंना आमदार फुटण्याची भिती? विधानसभेतील घवघवीत यशानंतही पक्षानं घेतला 'हा' मोठा निर्णय

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget