एक्स्प्लोर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्काची वसुली? शिक्षण विभागाने दिले 'हे' आदेश

SSC HSC Examination fees : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

SSC HSC Examination fees : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून जास्तीचं शुल्क आकारलं जात असल्याची बाब समोर आली आहे. बहुतांशी शाळा कॉलेजेसकडून ही जास्तीची आकारणी केली जात असून त्यामुळं या शुल्काचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्काची पावती देण्याचे आदेश शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना दिले आहेत.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किती परीक्षा शुल्क घ्यावं? हे शिक्षण विभागाने ठरवून दिलं आहे. ही रक्कम साधारणपणे ५०० रुपयांच्या घरात असली, तरी अनेक शाळा आणि कॉलेजेसकडून मात्र त्यापेक्षा जास्त, म्हणजे ८०० ते ९०० रुपये विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी च्या नावाखाली घेतात. शिवाय या वाढीव शुल्काची कोणतीही पावती मात्र विद्यार्थ्यांना दिली जात नाही. त्यामुळं या पैशांचा सरळ सरळ अपहार होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावर बदलापूरच्या अतुल चोबे यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मुलीकडून तिच्या कॉलेजनं परीक्षा शुल्क म्हणून ९१० रुपये घेतले होते, तसंच पावती सुद्धा दिली नव्हती. त्यामुळं शिक्षण विभागानं या सगळ्याची गंभीर दखल घेत यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्काची पावती देण्यात यावी, असे आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत. तसंच जर एखाद्या शाळा किंवा कॉलेजनं अतिरिक्त पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा शिक्षण विभागानं दिले आहेत. 

दरम्यान, ज्या कॉलेजवर अतुल चोबे यांनी हा आरोप केलाय, त्या एम. जे. कॉलेजचे प्रशासन प्रमुख राहुल सकटे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. परिक्षा शुल्काची पावती देताना आमच्या क्लार्ककडून टायपिंग करताना चूक झाली असून ती चूक आम्ही मान्य केली आहे. मात्र आम्ही नियमापेक्षा जास्त शुल्क आकारत नसल्याचा दावा राहुल सकटे यांनी केला आहे.

राज्यात दरवर्षी दहावी आणि बारावीला मिळून ३१ ते ३२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळं या प्रत्येकाकडून किमान ४०० रुपये जास्त घेतले जातात, असं गृहीत धरलं, तरी हा घोटाळा तब्बल १०० कोटींपेक्षाही मोठा असल्याचं लक्षात येतं. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतही भ्रष्टाचार होत असेल, तर याबाबत वेळीच योग्य पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकरांनी व्यक्त केले आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget