एक्स्प्लोर

वंदे भारत ट्रेनमधून कमाई किती? RTI च्या उत्तरात रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

वंदे भारत ट्रेनने किती कमाई केली आहे, याबाबतची माहिती तुम्हाला माहित आहे का? रेल्वे प्रशासनाने वंदे भारत ट्रेनच्या कमाईबद्दल नेमकं काय म्हटलं आहे, याबाबतची माहिती पाहुयात.

Vande Bharat Train : वंदे भारत (Vande Bharat) रेल्वे (Railway) दिवसंदिवस लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोक दररोज वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत आहेत. वंदे भारतमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा लोकांच्या पसंतीस पडत आहेत. दरम्यान, वंदे भारत ट्रेनने किती कमाई केली आहे, याबाबतची माहिती तुम्हाला माहित आहे का? रेल्वे प्रशासनाने वंदे भारत ट्रेनच्या कमाईबद्दल नेमकं काय म्हटलं आहे, याबाबतची माहिती पाहुयात.

चंद्रशेखर गौर यांनी RTI कायद्यानुसार मागवली होती माहिती

भारतीय रेल्वे विभागाला वंदे भारत या ट्रेनमधून मोठं उत्पन्न मिळालं आहे. मध्य प्रदेशातील रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी RTI कायद्यानुसार, वंदे भारत ट्रेनचे उत्पन्न किती? याबाबतची माहिती विचारली होती. यावर रेल्वे विभागानं उत्तर दिले आहे. रेल्वे प्रशासन वंदे ट्रेनमधून होणाऱ्या कमाईचे वेगळे रेकॉर्ड रेल्वे प्रशासन ठेवत नाही. त्यामुळं रेल्वे प्रशासन याबाबतची माहिती देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. 

आत्तापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला

दरम्यान, रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेनने 310 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा होईल एवढे अंतर वर्षभरात पार केले आहे. दरम्यान, या माहितीनंतर RTI दाखल केलेले चंद्रशेखर गौर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. रेल्वे विभाग प्रवास करणाऱ्या लोकांची माहिती तसेच रेल्वेने किती अंतर पार केले याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, किती उत्पन्न झालं याबाबतची माहिती का दिली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

वंदे भारत ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन 

वंदे भारत ट्रेन ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड नवीन जनरेशन ट्रेन आहे. त्यामुळं या रेल्वेच्या कमाईची माहिती ठेवणं गरजेचं आहे. या रेल्वेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं यासंदर्भातील माहिती ठेवणं गरजेचं असल्याची माहिती चंद्रशेखर गौर यांनी दिली आहे. दरम्यान,  15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान, पहिली ट्रेन सुरु झाली होती. आत्तापर्यंत 102 वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. ही ट्रेन 24 राज्ये आणि 284 जिल्ह्यांमधून 100 मार्गांवर प्रवास करते. 

महत्वाच्या बातम्या:

24 राज्ये, 284 जिल्हे आणि 100 मार्ग, वंदे भारत ट्रेनचा विक्रम, 5 वर्षात 2 कोटी लोकांनी केला प्रवास

 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget