एक्स्प्लोर

Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  

Jan Dhan account KYC: प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात 2014 मध्ये करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंगशी जोडण्यासाठी ही योजना राबवली गेली होती.  

Jan Dhan account KYC नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेला (PMJDY) 10 वर्षांपेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार बँक खातं उघडल्यानंतर दरवर्षी केवायसी करणं आवश्यक आहे. ज्या खातेदारांचं कोणत्याही बँकेत जनधन खातं असेल तर त्यांना केवायसी प्रक्रिया (Know Your Customer) पूर्ण करावी  लागेल.30 सप्टेंबरपर्यंत जनधन खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास बँक खातं बंद होऊ शकतं. त्यामुळं विविध सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळणं बंद होऊ शकतं.  

जनधन योजनेची केवायसी आवश्यक Jan Dhan account KYC

प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली आहे. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना बँकिंगशी जोडण्याचा होता. जनधन खातं उघडल्यानंतर त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. या योजनेत शहरातील लोकांसह ग्रामीण भागातील लोकांची खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्याला किमान शिल्लक रकमेबाबतचा नियम लागू नाही. खातेधारक ओवरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेऊ शकतात. म्हणजेच खात्यात पैसे नसताना देखील खातेधारक खात्यातून पैसे काढू शकतो. त्यासाठी एक मर्यादा निश्चित केलेली असते. बँक ओवरड्राफ्टच्या रुपात काढलेल्या पैशांवर व्याज आकारते.  

री केवायसी का गरजेची ?

2014-2015 मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांची पुन्हा केवायसी करणं आवश्यक आहे. कारण, केवायसीची मुदत 10 वर्ष आहे. बँक खातं सक्रीय ठेवण्यासाठी रीकेवयसी करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही बँकेला तुमची अपडेटेड माहिती देता. ज्यात सध्याचा पत्ता, नाव, अपडेटेड फोटोचा समावेश असतो. फसवणूक टाळण्यासाठी आणि बॅकिंग सेवा योग्यपणे सुरु राहण्यात मदत मिळते. देशातील सरकारी बँका 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर केवायसीसाठी शिबिरं आयोजित करत आहे. याद्वारे घरोघरी जाऊन केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता पर्यंत 100000 ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो खातेदारांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
1 कोटी रुपयांचं मालक व्हायचंय? कुठे, कधी आणि कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
1 कोटी रुपयांचं मालक व्हायचंय? कुठे, कधी आणि कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
50 कोटी रुपयांची कंपनी विकणार, संन्यास घेऊन जंगलात राहणार, बड्या व्यवसायिकानं घेतला मोठा निर्णय
50 कोटी रुपयांची कंपनी विकणार, संन्यास घेऊन जंगलात राहणार, बड्या व्यवसायिकानं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
Embed widget