एक्स्प्लोर

Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  

Jan Dhan account KYC: प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात 2014 मध्ये करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंगशी जोडण्यासाठी ही योजना राबवली गेली होती.  

Jan Dhan account KYC नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेला (PMJDY) 10 वर्षांपेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार बँक खातं उघडल्यानंतर दरवर्षी केवायसी करणं आवश्यक आहे. ज्या खातेदारांचं कोणत्याही बँकेत जनधन खातं असेल तर त्यांना केवायसी प्रक्रिया (Know Your Customer) पूर्ण करावी  लागेल.30 सप्टेंबरपर्यंत जनधन खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास बँक खातं बंद होऊ शकतं. त्यामुळं विविध सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळणं बंद होऊ शकतं.  

जनधन योजनेची केवायसी आवश्यक Jan Dhan account KYC

प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली आहे. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना बँकिंगशी जोडण्याचा होता. जनधन खातं उघडल्यानंतर त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. या योजनेत शहरातील लोकांसह ग्रामीण भागातील लोकांची खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्याला किमान शिल्लक रकमेबाबतचा नियम लागू नाही. खातेधारक ओवरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेऊ शकतात. म्हणजेच खात्यात पैसे नसताना देखील खातेधारक खात्यातून पैसे काढू शकतो. त्यासाठी एक मर्यादा निश्चित केलेली असते. बँक ओवरड्राफ्टच्या रुपात काढलेल्या पैशांवर व्याज आकारते.  

री केवायसी का गरजेची ?

2014-2015 मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांची पुन्हा केवायसी करणं आवश्यक आहे. कारण, केवायसीची मुदत 10 वर्ष आहे. बँक खातं सक्रीय ठेवण्यासाठी रीकेवयसी करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही बँकेला तुमची अपडेटेड माहिती देता. ज्यात सध्याचा पत्ता, नाव, अपडेटेड फोटोचा समावेश असतो. फसवणूक टाळण्यासाठी आणि बॅकिंग सेवा योग्यपणे सुरु राहण्यात मदत मिळते. देशातील सरकारी बँका 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर केवायसीसाठी शिबिरं आयोजित करत आहे. याद्वारे घरोघरी जाऊन केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता पर्यंत 100000 ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखो खातेदारांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात आजही मोठी घसरण, चांदी तब्बल 12 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात आजही मोठी घसरण, चांदी तब्बल 12 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget