एक्स्प्लोर

Rural Poverty: खेड्यापाड्यातील गरिबी झपाट्यानं होतेय कमी, SBI च्या अहवालात मोठा खुलासा

भारतातील खेड्यांमध्ये गरिबी झपाट्याने कमी होत आहे. SBI रिसर्चच्या अहवालात पहिल्यांदाच गरिबीचे प्रमाण 5 टक्क्यांच्या खाली गेल्याचे समोर आले आहे.

Rural Poverty : भारतातील खेड्यांमध्ये गरिबी झपाट्याने कमी होत आहे. SBI रिसर्चच्या अहवालात पहिल्यांदाच गरिबीचे प्रमाण 5 टक्क्यांच्या खाली गेल्याचे समोर आले आहे. 2023 या आर्थिक वर्षात गरिबीचे प्रमाण 7.2 टक्के होते. ते आता 4.86 टक्क्यांवर आले आहे. अशीच परिस्थिती शहरी भागातही आहे, जिथे गरिबीचे प्रमाण 4.6 टक्क्यांवरून 4.09 टक्क्यांवर आले आहे. SBI ने घरगुती वापर सर्वेक्षण (HCES) च्या निकालांवर एक अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये खेड्यांमध्ये गरिबी झपाट्याने कमी होत असल्याचे नमूद केले आहे.

गावांमधील गरिबीचे प्रमाण कमी झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. SBI चा हा अहवाल घरगुती वापर सर्वेक्षण (HCES) च्या सर्वेक्षणाच्या निकालांवर आधारित आहे. भौतिक पायाभूत सुविधा जसजशा वाढत आहेत तसतशी गावं आणि शहरांमधील अंतर कमी होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या उत्पन्नातील तफावतही कमी होत आहे. शहरे आणि गावांमधील अंतर कमी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे थेट लाभ हस्तांतरण (DBT) सारख्या सरकारी योजना.

गावकऱ्यांचा मासिक खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून 

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, गावातील दरडोई मासिक खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून असतो जसे की सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पोहोचतो की नाही, गावात पायाभूत सुविधांचा विकास होत आहे की नाही, ज्यामुळे औद्योगिक उत्पादनात वाढ होते. लोकांची जीवनशैली देखील सुधारते, सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा ग्रामस्थांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाऊल उचलले आहे.

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींचा मासिक खर्च 1632 रुपये

SBI च्या या अहवालात, ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींचा मासिक खर्च 1,632 रुपये आणि शहरी भागातील 1,944 रुपये इतका अंदाजित करण्यात आला आहे. यापूर्वी 2011-12 मध्ये हा आकडा गाव आणि शहरासाठी अनुक्रमे 816 आणि 1000 रुपये होता. म्हणजे खप वाढला आहे. यासोबतच भारतातील गरिबीचा दर आता 4 टक्के ते 4.5 टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. पायाभूत सुविधांमधील सुधारणांमुळे ग्रामीण भाग झपाट्याने समृद्ध होत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तर शहरी आणि ग्रामीण भागाच्या उत्पन्नातील दरी कमी होत असताना दिसत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे थेट रोख हस्तांतरण (DBT) द्वारे सरकारी योजनांची मिळणारा लाभ.

महत्वाच्या बातम्या:

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
Sensex : अमेरिका- इराण संघर्ष थांबेना, इकडे शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, बाजारात घसरण कशामुळं?
गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर
गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे

व्हिडीओ

Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report
Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget