एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Patanjali : पतंजलीकडून जैविक अभियानातून ग्राहकांच्या सेवेसह घडतंय पृथ्वीच्या संरक्षणाचं काम, जाणून घ्या कसं?

Patanjali : पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनी जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देत आहे.  

पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनीनं जैविक अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली जाते. पतंजलीच्या दाव्यानुसार स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून स्थापन करण्यात आलेली कंपनी फक्त आयुर्वेदिक उत्पादनासाठीच ओळखली जात नाही तर पर्यावरणाच्या बाबत असलेली जबाबदारी पार पाडत आहे. पतंजलीच्या जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या सारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण आणि ग्राहकांसाठी एक सकारात्मक बदल घडवून आणत आहे.  

पतंजलीनं सांगितल्यानुसार,  पतंजली ऑर्गेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे कंपनीनं जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. ही संस्था जैविक उर्वरक आणि जैविक कीटकनाशकांच्या विकासासाठी काम करतेय, याद्वारे रासायनिक उर्वरक म्हणजेच खतांवरील अवलंबित्व  कमी होतं. यामुळं मातीची सुपिकता वाढते, यामुळं जल आणि वायूप्रदूषण कमी होतं.  जैव विविधतेला प्रोत्साहन मिळतं. PORI नं 8 राज्यांमध्ये  8413 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत जैविक शेतीच्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास मदत केली आहे. या अभियानामुळं केवळ पर्यावरण स्वच्छ राहत नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते.  

गाव आणि शहरात स्थापन होणार पतंजली एनर्जी सेंटर 

पतंजलीच्या दाव्यानुसार, कंपनीचं सौर ऊर्जा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे, कंपनीनं सौर पॅनेल, इनवर्टर आणि बॅटरीला किफायतशीर बनवून ग्रामीण क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन दिलं आहे. स्वामी रामदेव यांच्या व्हिजननुसार प्रत्येक गाव आणि शहरात पतंजली एनर्जी सेंटर स्थापन केलं जाईल, यामुळं कार्बन उत्सर्जन कमी होईल. याशिवाय कंपनीनं कचरा व्यवस्थापनात अनोखं पाऊल टाकलं आहे. पतंजली विद्यापीठात सुख्या कचऱ्याचं खतात रुपांतर केलं जातं. शेणापासून यज्ञासाठी पवित्र उत्पादनं तयार केली जातात. हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आहे.

पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीनं पर्यावरणस्नेही अनुकूल पॅकेजिंग आण रसायन मुक्त उत्पादनं ग्राहकांना स्वस्थ आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देते. कंपनीची आयुर्वेदिक औषधे, जैविक खाद्य पदार्थ आणि प्राकृतिक सौंदर्य प्रसाधनं केवळ आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. तर, पर्यावरणाला देखील नुकसान पोहोचवत नाहीत. पतंजलीचा दृष्टिकोन हा आहे की खरी प्रगती तेव्हाच शक्य जेव्हा आपण व्यक्ती आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी धान्यात घेऊ.  

पतंजलीची अडथळ्यांवर मात

जैविक उत्पादनांच्या विपणन आणि वितरणात काही आव्हानं आहेत. मात्र, पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीचं विश्वसनीय नाव आणि ग्राहकांसोबत थेट संपर्क या अडचणींना दूर करत आहे. पंतजलीनं म्हटलं की हे केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि सातत्यपूर्ण विकासासाठी एक उदाहरण बनलं आहे. पतंजलीचं जैविक अभियान स्पष्ट करत की व्यवसाय आणि पर्यावरण संरक्षण एकासोबत होऊ शकतं. यामुळे केवळ ग्राहकांना लाभ मिळत नाही तर पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहण्यासंदर्भात त्याचा फायदा होईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Gold Silver Rates: गुड न्यूज! सोन्या - चांदीच्या दरात मोठी पडझड; दोन दिवसांत चांदी 8 हजारांनी घसरली, 10 ग्रॅम सोनं कितीवर?
गुड न्यूज! सोन्या - चांदीच्या दरात मोठी पडझड; दोन दिवसांत चांदी 8 हजारांनी घसरली, 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Government Bank : कोणत्या सरकारी बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज? संपूर्ण यादी एका क्लिकवर
Government Bank : कोणत्या सरकारी बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज? संपूर्ण यादी एका क्लिकवर

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike News: बँक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्ता वाढीची घोषणा, पगार किती रुपयांनी वाढणार?
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
Embed widget