एक्स्प्लोर

Patanjali : पतंजलीकडून जैविक अभियानातून ग्राहकांच्या सेवेसह घडतंय पृथ्वीच्या संरक्षणाचं काम, जाणून घ्या कसं?

Patanjali : पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनी जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देत आहे.  

पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनीनं जैविक अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली जाते. पतंजलीच्या दाव्यानुसार स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून स्थापन करण्यात आलेली कंपनी फक्त आयुर्वेदिक उत्पादनासाठीच ओळखली जात नाही तर पर्यावरणाच्या बाबत असलेली जबाबदारी पार पाडत आहे. पतंजलीच्या जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या सारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण आणि ग्राहकांसाठी एक सकारात्मक बदल घडवून आणत आहे.  

पतंजलीनं सांगितल्यानुसार,  पतंजली ऑर्गेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे कंपनीनं जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. ही संस्था जैविक उर्वरक आणि जैविक कीटकनाशकांच्या विकासासाठी काम करतेय, याद्वारे रासायनिक उर्वरक म्हणजेच खतांवरील अवलंबित्व  कमी होतं. यामुळं मातीची सुपिकता वाढते, यामुळं जल आणि वायूप्रदूषण कमी होतं.  जैव विविधतेला प्रोत्साहन मिळतं. PORI नं 8 राज्यांमध्ये  8413 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत जैविक शेतीच्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास मदत केली आहे. या अभियानामुळं केवळ पर्यावरण स्वच्छ राहत नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते.  

गाव आणि शहरात स्थापन होणार पतंजली एनर्जी सेंटर 

पतंजलीच्या दाव्यानुसार, कंपनीचं सौर ऊर्जा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे, कंपनीनं सौर पॅनेल, इनवर्टर आणि बॅटरीला किफायतशीर बनवून ग्रामीण क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन दिलं आहे. स्वामी रामदेव यांच्या व्हिजननुसार प्रत्येक गाव आणि शहरात पतंजली एनर्जी सेंटर स्थापन केलं जाईल, यामुळं कार्बन उत्सर्जन कमी होईल. याशिवाय कंपनीनं कचरा व्यवस्थापनात अनोखं पाऊल टाकलं आहे. पतंजली विद्यापीठात सुख्या कचऱ्याचं खतात रुपांतर केलं जातं. शेणापासून यज्ञासाठी पवित्र उत्पादनं तयार केली जातात. हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आहे.

पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीनं पर्यावरणस्नेही अनुकूल पॅकेजिंग आण रसायन मुक्त उत्पादनं ग्राहकांना स्वस्थ आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देते. कंपनीची आयुर्वेदिक औषधे, जैविक खाद्य पदार्थ आणि प्राकृतिक सौंदर्य प्रसाधनं केवळ आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. तर, पर्यावरणाला देखील नुकसान पोहोचवत नाहीत. पतंजलीचा दृष्टिकोन हा आहे की खरी प्रगती तेव्हाच शक्य जेव्हा आपण व्यक्ती आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी धान्यात घेऊ.  

पतंजलीची अडथळ्यांवर मात

जैविक उत्पादनांच्या विपणन आणि वितरणात काही आव्हानं आहेत. मात्र, पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीचं विश्वसनीय नाव आणि ग्राहकांसोबत थेट संपर्क या अडचणींना दूर करत आहे. पंतजलीनं म्हटलं की हे केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि सातत्यपूर्ण विकासासाठी एक उदाहरण बनलं आहे. पतंजलीचं जैविक अभियान स्पष्ट करत की व्यवसाय आणि पर्यावरण संरक्षण एकासोबत होऊ शकतं. यामुळे केवळ ग्राहकांना लाभ मिळत नाही तर पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहण्यासंदर्भात त्याचा फायदा होईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
Embed widget