एक्स्प्लोर

निवडणुकीच्या काळातच डाळीच्या दरात मोठी वाढ, सरकार घेणार मोठा निर्णय

Pulse Prices : सध्या डाळींच्या किंमतीत देखील वाढ होतेय. यामुळं सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.   

Pulse Prices : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. या काळात कोणत्याही वस्तू महाग होऊ नये आणि त्याचा रोष सरकारवर येऊ नये म्हणून सत्ताधारी प्रयत्न करतायेत. महागाई वाढू नये म्हणून सरकारकडून विविध धोरणं आखली जातायेत. दरम्यान, सध्या डाळींच्या किंमतीत देखील वाढ होतेय. यामुळं सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महागाई वाढू नये असा सरकारचा प्रयत्न आहे.

डाळींच्या किंमती 100 रुपयांच्या आसपास

सध्या बाजारात डाळींच्या किंमती 100 रुपयांच्या आसपास गेल्या आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत, अशातच किंमतीत वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळं महागाई नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार आता डाळींच्या व्यापाऱ्यांवर निर्बंध आणण्याची तयारी करत आहे.

व्यापाऱ्यांना डाळींचा साठा जाहीर करणे बंधनकारक

दरम्यान, सरकार डाळी व्यापाऱ्यांना डाळींचा साठा जाहीर करणे बंधनकारक करण्याची शक्यता आहे. मोठे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते या दोघांनाही त्यांचा साठा जाहीर करावा लागेल. यामुळं सरकारला व्यवस्थापन करणं सोपं जाईल. त्यामुळं दरावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून डाळींच्या दरात वाढ होत आहे. डाळींचे दर 100 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय. 

कांद्यावर निर्यातबंदी

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. सगळीकडे या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालं आहे. या काळात कोणत्याही वस्तू महाग होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. कारण, सामन्या लोक निवडणुकीआधी सरकारवर नाराज होऊ नये आणि याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून सरकारनं सावध पवित्रा घेतलाय. यातीलच एक उदाहरण म्हणजे कांदा निर्यातबंदी. सध्या कांद्यावर निर्यातबंदी सुरु आहे. 8 डिसेंबर 2023 मध्ये सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी घालताना सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका घेतली होती. मात्र, 31 मार्चलाही सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांद्यावर निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरात मोठी घररण झाली आहे. त्यामुळं कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 

महत्वाच्या बातम्या:

Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण
Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget