एक्स्प्लोर

गेल्या वर्षाचा ITR या वर्षी भरता येईल का? दंड किती लागतो? जाणून घ्या नियम काय सांगतो!

आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. आयटीआर भरण्याची प्रक्रिया सध्या चालू झाली आहे. वेळेवर आयटीआर न भरल्यास अनेक तोटे होऊ शकतात.

मुंबई : सरकारकडून सध्या प्राप्तिकर (आयटीआर) (ITR Filing) भरण्याचे आवाहन केले जात आहे. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. आतापर्यंत कोट्यवधी करदात्यांनी आपला आयटीआर भरला आहे. तर अनेक करदाते असे आहेत, ज्यांनी अद्याप आयटीआर दाखल केलेला नाही. काही करदाते तर असे आहेत, ज्यांनी गेल्या वर्षाचादेखील आयटीआर भरलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षांचा आयटीआर भरण्याची मुदत निघूल गेलली आहे. त्यामुळे करदाते मागच्या वर्षाचा आयटीआर दाखल करू शकतात का? असे विचारले जात आहे. जुना आयटीआर भरण्याची प्रक्रिया काय आहे? त्यासाठी काही दंड आकारला जातो का? हे जाणून घेऊ या...

गेल्या वर्षाचा आयटीआर भरला नसेल तर?

निश्चित तारखेला आयटीआर न भरू शकणाऱ्यांना आयकर अधिनियमाच्या कलम 234AF नुसार एक संधी दिली जाते. या कलमानुसार जी व्यक्ती निश्चित मुदतीत आपला आयटीआर दाखल करू शकलेली नाही, त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरून आयटीआर भरता येतो. ज्या लोकांचे एकूण उत्त्पन्न हे पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना 1000 रुपये दंड देऊन राहून गेलेल्या आर्थिक वर्षाचा आयटीआर भरता येतो. करदात्यांना गेल्या दोन वर्षांपर्यंतचा आयटीआर भरता येतो. ठरवून दिलेला दंड भरून करदाते राहिलेल्या वर्षाचा आयटीआर भरू शकतात.  

आयटीआर भरण्याचा फायदा काय? 

आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र हा अधिवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. तुम्हाला एखाद्या ठिकाणी घर घ्यायचे असेल तर तुम्ही भरलेला आयटीआर फार महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. सीबील स्कोअर आणि आयटीआर याचा अभ्यास करूनच तुम्हाला कर्ज मंजूर करायचे की नाही, याचा विचार बँक करते.

लोन देण्याआधी बँक तुमच्या आयटीआर माहिती काढते, चौकशी करते. अगोदरच आयटीआर भरलेला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे अधिक सोपे होऊन जाते. व्यापारात नुकसान झाल्यानंतरही तुम्हाला आयटीआर भरावा लागतो. कारण अशा स्थितीत आयटीआरच्या माध्यमातूनच मला तोटा झाला आहे, असे तुम्ही सरकारला सांगू शकतो. जेव्हा तुमचे उत्पन्न घटते तेव्हा तर आयटीआरची गरज अधिक असते. 

हेही वाचा :

घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' बँकांचा आहे सर्वांत कमी व्याजदर!

शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!

1 मे पासून ICICI बँकेचे नियम बदणार, 'या' सेवांसाठी द्यावे लागणार पैसे!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget