एक्स्प्लोर

Investment Tips : सुरक्षित आणि चांगल्या परतावा देणाऱ्या गुंतवणुकीसाठी 'या' 10 चुका टाळा

Investment Tips : अनेक ग्राहक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीच्या नाण्यांमध्येदेखील गुंतवणूक करतात.

Investment Tips : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजेच दसरा (Dussehra 2022) उद्या (5 ऑक्टोबर रोजी) सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ग्राहक अनेक वस्तूंची खरेदी करतात. घरात नवीन वस्तू, सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करतात. तसेच, काही ग्राहक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीच्या नाण्यांमध्येदेखील गुंतवणूक करतात. मात्र, अनेकांना गुंतवणूक कशी करावी? कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत गोंधळ निर्माण होतो. अशा वेळी ग्राहक गुंतवणूक करताना अनेक चुका करतात या चुका कोणत्या ते जाणून घ्या.    

या संदर्भात, निवेशाय (Niveshaay) चे संस्थापक आणि स्मॉलकेस मॅनेजर अरविंद कोठारी (Arvind Kothari) म्हणतात की, "प्रत्येक व्यक्तीने गुंतवणूक करताना ज्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत त्याबद्दल जागरूक असणे अत्यावश्यक आहे." 

1. गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करा

या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे आयुष्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. विमा महत्त्वाचा आहे कारण तो तुम्हाला आर्थिक अडचणी आणि अभूतपूर्व काळात मदत करतो. सध्याच्या काळात तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर तुमच्या आर्थिक  संकटांपासून सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसीने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पुरेसे वैद्यकीय कवच दिले पाहिजे. 

2. योजनेशिवाय गुंतवणूक करणे टाळा 

अनेकजण गुंतवणुकीच्या नावाखाली विविध मालमत्तेत गुंतवणूक करतात. मात्र, यामागे अनेकवेळा कोणतीही योजना किंवा धोरण नसते. आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्याकडे योग्य योजना असणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय गुंतवणुकीला काहीही अर्थ नाही.  

3. पक्षपात टाळा 

जेव्हा तुम्ही स्टॉकचा पोर्टफोलिओ तयार करता तेव्हा तुम्ही शक्य तितके जास्त तर्कसंगत असणे आवश्यक आहे. तुम्हाला प्रत्येक कंपनीला त्याच्या मूलभूत तत्त्वांनुसार वागवावे लागेल. 

4. काळानुरुप दृष्टीकोन बदला 

चढ-उतार हा बाजाराचा भाग असतो हे विसरता कामा नये. तात्पुरत्या बाजारातील क्रियाकलापांवर आधारित दृष्टिकोन वेळोवेळी बदलू नका. कंपन्या डायनॅमिक व्यावसायिक वातावरणात काम करतात. गोष्टींना नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची सवय लावा. आणि काळानुरूप तुमचा दृष्टीकोन बदला. 

5. योग्य परिश्रम न घेणे

 कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यक्तीने स्वतःचे योग्य परिश्रम घेणे गरजेचे आहे. अनेकदा लोक गुंतवणूकीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे परिश्रम न घेता गुंतवणूक करतात. 

6. तुमचा वेळ निश्चित करून गुंंतवणूक करणे 

आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ आणि गुंतवणूक. जेव्हा एखाद्याला आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतात तेव्हा वेळ सर्वात महत्वाचा असतो. संपत्ती निर्मितीला वेळ लागतो. लोकांना बर्‍याचदा झटपट आणि सहज पैसे हवे असतात ज्यामुळे ते आर्थिक धोका पत्करतात. 

7. व्यापारी बनून गुंतवणूकदार होऊ नका 

शेअरचा भाव वाढला तर मी ते पटकन विकेन पण त्याच शेअरचा भाव पडला तर मी वर्षानुवर्षे तिथे बसून तो वाढण्याची वाट पाहीन. या गोंधळलेल्या मानसिकतेमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. जेव्हा लोकांमध्ये संयम नसतो किंवा त्यांना व्यवसायाची कोणतीही समज नसते तेव्हा असे घडते.

8. मालमत्ता वाटपाकडे लक्ष न देणे

योग्य मालमत्ता वाटप केल्याने परतावा मिळण्यास मदत होते आणि जोखीम कमी होते. मालमत्ता वाटप विविध मालमत्ता वर्ग जसे की इक्विटी, कर्ज, सोने इत्यादींचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करते ज्यामुळे एखाद्याला कमीत कमी जोखमीसह उच्च परतावा मिळू शकतो. दीर्घकालीन दृष्टिकोनासह धोरणात्मकरीत्या तयार केलेला पोर्टफोलिओ संपत्ती वाढवण्यास मदत करतो आणि तोटा होण्याचा धोका टाळतो.

9. पुरेशी बचत न करणे आणि बेफिकीर खर्च करणे

वॉरन बुफे म्हणतात, "खर्च केल्यानंतर जे उरले ते वाचवू नका तर बचत केल्यानंतर जे उरले ते खर्च करा." लोक सहसा त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवत नाहीत आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च करतात. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च केल्याने कमी बचत होते आणि पुरेशी गुंतवणूक होत नाही. एखाद्याने नियमित बजेट तयार करून खर्च मर्यादित केला पाहिजे ज्यामुळे बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले जाईल.

10. बाजाराची दिशा ओळखून वेळ देणे गरजेचे आहे

कमी खरेदी करणे आणि जास्त विक्री करणे सोपे वाटते मात्र प्रत्यक्षात असे घडत नाही. कारण बाजारातील चढ-उतार दररोज होत असतात आणि बाजाराची दिशा कोणालाच सांगता येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गुंतवणूकीवर सुरू केलेली वेळ लक्षात घेतली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
Embed widget