एक्स्प्लोर

अधिक उत्पादन वाढीसाठी जिवाणू युक्त सेंद्रिय खते वापरणे आवश्यक - डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे

शेती टिकवण्यासाठी व उत्पादन अधिक वाढीसाठी जिवाणुयुक्त सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे. शेती व्यवसाय सुधारण्यासाठी आणी कृषी साखळी मजबूत करण्यासाठी सेंद्रिय खते वापरणे अनिवार्य आहे.

वार मंगळवार,दि. ०९/०७/२०२४ रोजी राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचा उत्पादन उदघाटन प्रसंग पार पडला. त्यामध्ये या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आलेल्या जिल्हाधिकारी साहेबांनी  सर्व प्रेक्षकांना संबोधित केले. त्यानी या प्रसंगी सांगितले की, शेती टिकवण्यासाठी व उत्पादन अधिक वाढीसाठी जिवाणुयुक्त सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे. शेती व्यवसाय सुधारण्यासाठी आणी कृषी साखळी मजबूत करण्यासाठी सेंद्रिय खते वापरणे अनिवार्य आहे. माजी साखर आयुक्त मा. श्री.शेखर गायकवाड साहेब यांनी संबोधित करताना संगितले की, पारंपारिक शेतीला शेती व्यवसायात बदलवावे व सेंद्रीय खतांचे महत्त्व जाणून त्यांचा योग्य रित्या वापर करून घेऊन जमिनीचा पोत वाढवावा ही सूचना त्यांनी शेतकरी व व्यावसायिक बांधवांना केली.

मा. श्री. किशोर राजे निंबाळकर साहेब माजी अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आपल्या भाषणात सांगितले की या कंपनी मार्फत सेंद्रिय खतांचे उत्पादन करून ते खते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोहोचवावे व शेतीचे उत्पादन वाढवावे ही बाब त्यांनी दर्शवली.

ह्या उदघाटन प्रसंगी  प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री. प्रकाश धारीवाल साहेब, एनआयए (भारत सरकार)अध्यक्ष मा. श्री. राजेश शुक्ला साहेब, सहकार आयुक्त मा. श्री. दीपक तावरे साहेब, दीपक फर्टिलायझर्स चे मा. श्री. विजयराव पाटील साहेब (निवृत्त उपाध्यक्ष), मा. श्री. विश्वराज महाडिक साहेब चेअरमन- भीमा सहकारी साखर कारखाना, आ. श्री. उप्पल शाह सहसंस्थापक, जे के शुगर्स व असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमचे मार्गदर्शक व राजगंगा ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष मा श्री डॉ राजेराम प्रभू घावटे ह्यांना शेतकरी बांधवांच्या बाबतीत कळकळ होती आणि   समाजिक बांधिलकीची जाणीव असल्या कारणामुळे ह्या संकल्पनेने जन्म घेतला. ह्या सर्व प्रवासात त्यांना व्यवस्थापकीय संचालक प्रसाद राजेराम घावटे यांनी साथ दिली.

राजगंगा ग्रुप ची दृष्टी, ध्येय व मूल्ये च्या आधारावरती आज राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड चे काम कार्यरत आहेत. एक उद्दिष्टपूर्ण आणी जनहित कार्य करण्यासाठी आम्ही स्वप्नशील आहोत.

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget