एक्स्प्लोर

BLOG : 'काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्यासाठी गांधी-नेहरुंचे विचार हीच गुरुकिल्ली!

BLOG : आज काँग्रेस पक्ष एका स्थित्यांतरातून जात आहे. देशात विचार स्वातंत्र्याची गळपेची होती आहे. 136 वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेला काँग्रेस पक्ष पुन्हा संविधानिक मार्गाने झगडतो आहे. यापूर्वीही काँग्रेससमोर संकटं आलं नाहीत असं नाही. पण काँग्रेसने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेतली. आज काँग्रेस अनेक संकटांना सामोरं जाताना दिसत आहे. राहुल गांधींना तरुणांची साथ मिळत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तरुण रणझुंजार नेता कन्हैया कुमारने राहुल गांधींचा 'हात' धरला आहे. हार्दिक पटेल सध्या गुजरात काँग्रेसचं महत्त्वाचं पद सांभाळत आहे. काहीच दिवसांत जिग्नेश मेवानी काँग्रेसचं काम सुरु करतील.

कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल या तीन तरुण नेत्यांचा काँग्रेस पक्ष कसा उपयोग करुन घेतो, त्यांना किती ताकद देतो, भाजप विरोधातल्या त्यांच्या आवाजाला किती बुलंद करतो, हे ही महत्त्वाचं ठरणार आहे.

पक्षातील भलेभले दिग्गज नेते आज भाजप विरोधात बोलायला तयार नाहीत. कारण त्यांना भीती आहे, ती ईडी-इन्कम टॅक्स-सीबीआयच्या धाडींची आणि चौकशीच्या ससेमिऱ्यांची...!  याला पी चिदंबरम यांच्यासारखे काही नेते अपवादही आहेत म्हणा...!

स्वातंत्र्याच्या आंदोलनात हिंदूंबरोबर मुसलमान आणि शिखांनीही मोलाचं योगदान दिलं आहे. गेल्या 75 वर्षांत हा देश घडविण्यामध्ये सर्व भारतीयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर जातीय दंगलींच्या काही घटना सोडल्यास हिंदू-मुसलमान गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. दरम्यानच्या काही वर्षांमध्ये हिंदू मुसलमानांमध्ये फुट पाडण्याचा काही संघटनांनी प्रयत्न केला. पण लोक गांधी-नेहरु-आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेऊन पुढे चालतात.

गांधी नेहरु घराण्याचा अलौकिक वारसा काँग्रेसकडे आहे. मोठेपणा मिरवण्याजोग्या अनेक गोष्टी त्यांच्या ठायी आहेत. पण काँग्रेस पक्ष त्याचं भांडवलं कधीच करत नाही. सोनिया-राहुल-प्रियांकाकडे नम्रभाव आहे. याची प्रचिती गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक नेत्यांना आली.

काँग्रेसचा पराभव होतोय तो कोणत्या ना कोणत्या नेत्यांच्यामुळे होतोय. कारण यापूर्वी राहुल गांधी यांनी पाच राज्यात सत्ता खेचून आणलीच होती. मात्र, पक्षातील बंडाळीमुळे काँग्रेसला जोरदार फटका बसला. 

काँग्रेसच्या एका अधिवेशनात काँग्रेस पक्षाचं महत्त्व अधोरेखित करताना तसंच ऐतिहासिक महत्त्व सांगताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेलं भाषण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, "काँग्रेस काही बर्फाचा गोळा नाहीय, जो उन्हात पिघळून जाईल. काँग्रेसजवळ महात्मा गांधींचं सत्य आहे, जवाहरलाल नेहरुंची ज्वाळा आहे, राजीव आणि इंदिरा गांधींचा त्याग, त्यांचं सांडलेलं रक्त आहे."

काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, नेत्याशी बोलल्यानंतर ते एकच आशा बोलून दाखवतायत, 

है अंधेरा बहोत, अब सूरज निकलना चाहिए,
जैसे भी हो, ये सूरत बदलनी चाहिए!
जो चेहरे रोज बदलतें हैं नकाबों कि तरह,
अब जनाजा धूम की तरह उनका निकलना चाहिए!!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report :  सीबीएसई परिक्षेवरुन वाद,  भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget