एक्स्प्लोर

Vastu Tips : तुम्हालाही तुमच्या घरात राम दरबाराचा फोटो लावायचाय? आधी वास्तूचे नियम जाणून घ्या, जीवनातील अडचणी होतील दूर!

Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी वास करते

Vastu Tips Shri Ram : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी वास करते आणि सुख-समृद्धी टिकून राहते. लोक आपल्या घरामध्ये आपल्या आवडत्या देवी-देवतांची चित्रे लावतात, परंतु चित्रे लावताना ते वास्तुशास्त्राचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे त्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. श्री राम दरबाराचे चित्र घरामध्ये योग्य दिशेला लावल्याने सुख-शांती मिळते असे मानले जाते. श्री राम दरबाराचे चित्र चुकीच्या दिशेने लावल्यास व्यक्तीला जीवनात दुःखाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार श्री राम दरबाराचे चित्र घरामध्ये कोणत्या दिशेला लावणे शुभ असते.

राम दरबाराचा फोटो लावण्यासाठी वास्तु नियमांचे पालन करणे आवश्यक 

लोक अनेकदा राम दरबाराचा फोटो घरात लावतात, पण तुम्हाला माहित आहे का की राम दरबाराचा फोटो लावण्यासाठी काही वास्तु नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हालाही तुमच्या घरात भगवान श्रीरामाचा फोटो लावायचा असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या. घरामध्ये भगवान श्रीरामाच्या दरबाराचे किंवा राम दरबाराचे चित्र लावताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा.

भगवान श्रीराम दरबार फोटोमध्ये त्यांची पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण आणि भक्त हनुमान यांच्यासह बसले आहेत. 

दररोज राम दरबाराची यथासांग पूजा करावी, यामुळे घरात सुख-शांती नांदते. प्राचीन काळीही लोक घरात राम दरबाराचे चित्र लावत असत. 

घरामध्ये श्री राम दरबाराचे चित्र लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये अनुकूलता दिसून येते. सर्व प्रकारच्या वादातून सुटका मिळते. 

जर तुम्हाला घरामध्ये भगवान श्रीरामाचा फोटो लावायचा असेल तर तो फोटो घरामध्ये योग्य दिशेला लावा, तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. वास्तूचे नियम काय सांगतात ते जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर राम दरबाराचे चित्र लावावे. 

असे मानले जाते की श्री राम दरबार योग्य दिशेला लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये शांती राहते आणि वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते. कुटुंबातील सर्व सदस्यांनी रोज राम दरबारात जावे.

तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडायचे असतील तर घरातील राम दरबाराचे चित्र मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर लावावे.फोटो योग्य दिशेला लावल्याने घरातील सदस्यांमध्ये सुख-शांती कायम राहते.


तसेच राम दरबाराचा फोटो घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास वास्तू दोषांपासून मुक्ती मिळते.


दररोज राम दरबाराची पूजा विधी करावी. असे केल्याने घरात सुख-शांती नांदते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Vastu Tips : बेडरूममध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो, वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget