एक्स्प्लोर

Vastu Shashtra: संपत्ती, कमाई वाढेल.. घरगुती कलहही दूर होतील! फक्त रात्री झोपताना 'या' 5 गोष्टी करा, फार कमी लोकांना माहीत 

Vastu Shashtra: माणसाचा जन्म म्हटला तर समस्या या आल्याच, तुम्हीही विविध समस्यांनी वेढलेले असाल तर मग वास्तुशास्त्रानुसार अशा काही उपायांबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही रात्री करू शकता.

Vastu Shashtra: आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक चांगल्या, वाईट गोष्टींना तोंड देत असतो. रोज नवी समस्या दारात उभी असते. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला काही सुखी कुटुंबाकडे पाहतो, तेव्हा त्यांचं सुखी असण्यामागे काय कारण असेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्यावेळी आपल्या घराचे किंवा दैनंदिन जीवनात वास्तुचे नियम पाळले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.वास्तुशास्त्र केवळ घराच्या रचनेबद्दलच सांगत नाही तर जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अनेक सोपे आणि प्रभावी उपाय देखील सांगतात. जीवनातील अडथळे, नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव दूर करायचं असेल तर आज तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगत आहोत, जे केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवू लागेल.

जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी हे उपाय करा..

जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अनेकण अनेक उपाय करतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार पाहायला गेलं तर यापैकी एक अतिशय खास उपाय म्हणजे रात्री झोपताना उशीखाली काही शुभ आणि उत्साही वस्तू ठेवणे. या वस्तू तुमच्या आर्थिक, सामाजिक,नातेसंबंधातील समस्या दूर करण्यातही मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या खास गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवाव्यात.

हळकुंड - वास्तुशास्त्रानुसार,तुमच्या जीवनात समृद्धी आणि सौभाग्य आणण्यासाठी झोपताना उशीखाली हळकुंड ठेवल्यास चांगले दिवस येण्यास मदत मिळेल. यासोबतच हळकुंड देवघरात ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. या उपायाने जीवनात स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा येते.

तमालपत्र - वास्तुशास्त्रानुसार, वाईट स्वप्ने, मानसिक अस्वस्थता आणि वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी तमालपत्र हे एक शक्तिशाली औषधी आणि ऊर्जा संतुलित करणारे पान आहे. त्यावर ॐ शीम हा मंत्र लिहा आणि उशीखाली ठेवा. या उपायाने घरात शांतता आणि संतुलन कायम राहते.

तुळशीचे पान - वास्तुशास्त्रानुसार, मन शांत करण्यासाठी, चिंता आणि भीती कमी करणयासाठी तुळशी एक मोठा उपाय आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. झोपताना उशीखाली तुळशीचे कोरडे पान ठेवले तर  होते. हा उपाय मानसिक स्पष्टता आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देतो.

चांदीचे नाणे - वास्तुशास्त्रानुसार, अनावश्यक खर्च थांबण्यासाठी, तसेच तुमची संपत्ती वाढण्यासाठी चांदी उत्तम उपाय आहे. चांदी ही शुद्धता,चंद्र ऊर्जा आणि शीतलता यांचे प्रतीक आहे. उशीखाली चांदीचे नाणे ठेवल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते. यासोबतच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: एप्रिलचा शेवट, मे महिन्याची सुरूवात असेल अद्भूत! नवा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Surya Grahan 2026: आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget