एक्स्प्लोर

Numerology: कधीच जलद निर्णय घेऊ शकत नाहीत! 'या' जन्मतारखेचे लोक अतिविचारी असतात, अनेकदा पराभवाचा सामना करतात, अंकशास्त्रात म्हटलंय..

Numerology: अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखेचे लोक लगेच कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. हे लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही खूप विचार करतात. ज्यामुळे काहीही साध्य करू शकत नाही.

Numerology: आपल्या आजूबाजूला आपण पाहतो, काही लोक वेळ न दवडता निर्णय घेतात, तर काही लोक इतके विचार करतात की त्यांची ही सवय त्यांनाचा भारी पडू शकते. आयुष्यात कधी ना कधी, तुम्हाला असे लोक भेटले असतील जे खूप जास्त विचार करतात. ते लगेच कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा ते शर्यतीत मागे पडतात. वैदिक अंकशास्त्रानुसार, काही तारखा अशा असतात, ज्या दिवशी जन्मलेले लोक लगेच कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. हे लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही खूप विचार करतात. ज्यामुळे काहीही साध्य करू शकत नाही.

अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही विचार करणे योग्य नाही..

अंकशास्त्रानुसार, काही लोकांमध्ये अतिविचार करण्याची समस्या खूप सामान्य आहे. त्यांच्यावर ग्रहांचा प्रभाव इतका असतो की ते विचार केल्याशिवाय राहू शकत नाहीत. चला जाणून घेऊया अशा तारखांबद्दल ज्या दिवशी जन्मलेले लोक खूप विचार करतात आणि लगेच कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. विचार करणे ही जरी वाईट गोष्ट नसली, तरी तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की, निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेतले पाहिजेत. घाईघाईने कधीही कोणतेही पाऊल उचलू नका. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही विचार करत राहणे योग्य नाही. यामुळे माणसाला अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो.

कोणत्या लोकांना जास्त विचार करण्याची समस्या असते?

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 7, 13, 16, 25 आणि 31 तारखेला जन्मलेले लोक खूप विचार करतात. हे लोक घाईघाईने कोणताही निर्णय घेत नाहीत. मात्र, यामुळे त्यांना अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो. याशिवाय, हे लोक कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास असल्याशिवाय ते कोणतेही पाऊल उचलत नाहीत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NeetaSingh|Tarot Reader|Numerologist|life Coach (@readingswithneeta)

हे लोक सहजासहजी पराभव स्वीकारत नाहीत!

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 11, 16, 24 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक खूप धाडसी असतात. हे लोक कोणालाही घाबरत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीला निर्भयपणे तोंड देतात. हे लोक प्रामाणिक, मेहनती आणि तीक्ष्ण मनाचे आहेत. या लोकांना हरणे आवडत नाही. म्हणूनच ते जिंकण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात.

हेही वाचा..

Shani Transit 2025: 2027 पर्यंत शनि मीन राशीत राहणार, 'या' 3  राशींना करणार मालामाल! नोकरी, बॅंक बॅलेन्स, करिअर जोरात!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Embed widget