एक्स्प्लोर

Numerology: संकट कोणतंही असो.. 'या' जन्मतारखांपुढे अडचणी सुद्धा हार मानतात, अत्यंत निडर, प्रत्येक समस्येवर असतो उपाय, अंकशास्त्रात म्हटलंय... 

Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक परिस्थिती आणि संकटावर मात करतात...

Numerology: माणसाचा जन्म म्हटला तर कधी सुख तर कधी दु:ख हे आलंच...कधी कधी सगळं अगदी सुरळीत सुरू असताना आयुष्य तुम्हाला असे काही सरप्राईझ देते, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, कधी सुखद धक्का...तर कधी दु:खद...आयुष्यात प्रत्येकाला चढ-उतारांचा सामना करावा लागतो, पण तुम्ही त्या परिस्थितींना कसे सामोरे जाता, हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या शांतपणे, आणि न घाबरता प्रत्येक परिस्थिती आणि संकटावर मात करतात...

'या' जन्मतारखांपुढे अडचणी सुद्धा हार मानतात...

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा अंक त्यांच्या स्वभावाबद्दल, विचारांबद्दल आणि जीवनाबद्दल माहिती देतो. असे मानले जाते की, विशिष्ट अंक असलेले लोक अत्यंत कठीण परिस्थितीतही तटस्थ राहतात. त्यांच्यामध्ये आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यांच्या बुद्धिमत्ता, संयम, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची क्षमता असते. यामुळेच आयुष्यातील अडचणीसुद्धा त्यांच्या आत्मविश्वासासमोर टिकू शकत नाहीत. त्या जन्मतारखांविषयू जाणून घेऊया...

'या' जन्मतारखा मोठ्यातल्या मोठ्या आव्हानापासून मागे हटत नाहीत....

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 मानला जातो. या अंकाचे लोक जन्मजात नेते मानले जातात. ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि कोणत्याही आव्हानापासून मागे हटत नाहीत. कठीण परिस्थितीला सामोरे जाताना, ते घाबरण्याऐवजी उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांची सकारात्मक विचारसरणी आणि प्रबळ इच्छाशक्ती त्यांना प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करते. म्हणूनच लोक अनेकदा त्यांच्या निर्णयक्षमतेची प्रशंसा करतात.

'या' जन्मतारखा कठीण काळातही शांत राहतात..

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले असतात. अंकशास्त्रानुसार, हा अंक बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि तीक्ष्ण बुद्धीचे प्रतीक मानला जातो. असे लोक परिस्थिती लवकर समजून घेतात आणि त्यानुसार आपली रणनीती बदलण्यात पारंगत असतात. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते एखाद्या समस्येत अडकून न पडता अनेक उपाय शोधतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. म्हणूनच हे लोक कठीण काळातही शांत राहतात आणि यशाचा मार्ग शोधतात.

'या' जन्मतारखा जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले असतात. अंकशास्त्रानुसार, हा अंक धैर्य, ऊर्जा आणि लवचिकतेचे प्रतीक मानला जातो. असे लोक आव्हानांना धैर्याने सामोरे जातात आणि जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत. त्यांच्यामध्ये आव्हानांवर मात करण्याची एक अविश्वसनीय जिद्द असते. जेव्हा इतर लोक अडचणींपुढे हार मानतात, तेव्हा 9 अंक असलेले लोक आपल्या धैर्यावर आणि आत्मविश्वासावर विसंबून पुढे जात राहतात. हा गुण त्यांना जीवनात महान गोष्टी साध्य करण्यास मदत करतो.

हेही वाचा

Garud Puran: कुटुंबात 'मुलीचा जन्म' फक्त योगायोग नाही, तर आई-वडिलांचे 'हे' कर्मही कारणीभूत! भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले रहस्य, गरुडपुराण सांगते....

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget