एक्स्प्लोर

Najar Dosh : एखाद्याची वाईट नजर लागल्याने प्रगतीत येतो अडथळा; अशा वेळी नजर दोषाची लक्षणं आणि नजर काढण्याचे उपाय जाणून घ्या

Najar Dosh : जर एखाद्या व्यक्तीला कुणाची नजर लागली तर तो व्यक्ती सतत आजारी पडतो किंवा त्याचा घरातल्यांशी सतत वाद होतो. बहुतेकदा त्याच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात आणि कोणतंच काम ठीक होत नाही. अशा वेळी नजर काढण्यासाठी कोणते उपाय करावे? जाणून घ्या.

Najar Dosh Upay: आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो. तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं. घरात सातत्यानं भाडणं होणं, अचानक घरातील सदस्य आजारी पडणं, लहान मुलं सतत किरकिर करणं, घरातील काचा अचानक फुटणं, भांडी अचानक पडणं, घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं, अचानक खर्च वाढणं, शेजाऱ्यांचं विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोकं जड होतंय असं जाणवणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं, झोप उडणं, ठरवलेल्या कामात सतत अडथळा येणं, अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय? तर हे बहुतेकदा वास्तु दोषामुळे घडतं किंवा नजर दोषामुळे. परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांच्या मागे कारण असतं ते म्हणजे - "नजर दोष".

नजर दोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट लागणं. आपण नजर दोषांची लक्षणं तर जाणून घेतली, पण नजर नेमकी लागते कशी? आणि नजरदोष दूर कसा करावा, नजर कशी काढावी? याचे उपाय (Remedies) जाणून घेऊया.

नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं?

प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो, जे विज्ञानही मान्य करतं. या ऑरावर दुसऱ्याच्या विचारांचा, सहवासाचा परिणाम होत असतो. जर त्यावर वाईट विचारांचा, सहवासाचा परिणाम झाला तर आपला ऑरा डिस्टर्ब होतो, म्हणजेच दृष्ट लागते.

ज्योतिष शास्त्रानुसार म्हणायचं झालं तर, व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो. एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते, तेवढं त्या व्यक्तीच्या सभोवतालचं अदृष्य तेज चमकत जातं, पांढरं होतं. हेच जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाचं अदृश्य तेज बनत जातं. सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हीटी दिसते, नकारात्मकता दिसते. वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात.

नजर कधी लागते?

असं म्हणतात की, एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर पडते आणि आपण त्याला आपण'नजर' लागली किंवा 'दृष्ट' लागली असं म्हणतो. जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं यश मिळवते, नाव कमवते, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचा मत्सर करणारे लोक सुद्धा असतात. आणि हे ईर्ष्या, मत्सर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात.

नजर कशी काढावी? (नजर दोष दूर करण्याचे उपाय)

1. संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं आणि नंतर ते बादलीतील पाण्यात टाकावं.

2. नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात, कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरावं.

3. तुम्ही ब्रेसलेटमध्ये किंवा गळ्यातील चैनमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता, जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं.

4. काही ठिकाणी ज्वारीची भाकरी, त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात.

5. नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली, लिंबू मिरची, बिब्वा देखील लटकवला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget