एक्स्प्लोर

Chanakya Niti: प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी लागते मोजक्याच लोकांची गरज! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति..

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti) व्यवसाय, वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. जीवनात यश मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली या नीतिशास्त्रात सांगितली आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी केवळ काही मोजक्याच लोकांची गरज असते. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यात मोजक्याच लोकांचा सहभाग असावा, तरच यश मिळवता येते, असे चाणक्य सांगतात. यातील काही कामं तर एकट्यानेच करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते. चला तर, जाणून घेऊया आचार्य चाणक्य याबद्दल काय सांगतात...

तपश्चर्या

आचार्य चाणक्य म्हणतात की, तपश्चर्या नेहमी एकट्याने करावी, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. अनेक लोकांसह मिळून तपश्चर्या केल्याने मन व लक्ष विचलित होते आणि ध्येय साध्य होत नाही. तुम्ही एकट्याने तपश्चर्या करूनच आपले ध्येय गाठू शकता.

अभ्यास

अभ्यास करण्यासाठी कार्यात दोन व्यक्तींचा सहभाग असणे योग्य आहे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत असतील, तर ज्ञानाची देवाणघेवाण होते. तसेच, एखाद्या विषयात एखादी अडचण आली की, एकमेकांची मदतही करता येते.

मनोरंजन

आचार्य चाणक्यांच्या मते मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी किमान तीन लोक असणे आवश्यक आहे. यामध्ये लोकांची संख्या अधिकही असू शकते. परंतु, तीनपेक्षा कमी लोकांमध्ये मनोरंजन होत नाही.

शेती

शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. शेती हे कोणा एका किंवा दोन लोकांचे काम नाही. कारण, शेतीशी संबंधित अनेक कामे असतात, ज्यात अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. चाणक्य नीतिनुसार शेतीचे काम किमान पाच जणांनी मिळून केले पाहिजे. तरच, याचे चांगले परिणाम प्राप्त होतात.

युद्ध

युद्धात जेव्हा तुमच्या बाजूने अनेक लोक उभे असतात, तेव्हाच विजयाची शक्यता वाढते. राजा-महाराजही युद्धावर जाण्यापूर्वी सैन्याच्या संख्येचा विचार करत असत. परंतु, अतिउत्साहात कधीही भान हरवू नये, असे म्हणतात. यामुळेच मोठी लढाई जिंकायची असेल, तर अनेक मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 6 जूनचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
6 जूनचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Ketu Gochar 2026 : मघा नक्षत्रात केतूचं संक्रमण; 30 जूनपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, नशिबाचे फासे झटक्यात पलटणार
मघा नक्षत्रात केतूचं संक्रमण; 30 जूनपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, नशिबाचे फासे झटक्यात पलटणार
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
2027 Year Lucky Zodiacs: 2027..एक पॉवरफुल वर्ष...टॉप 3 राशींचा बोलबाला! ग्रहांचे अद्भूत राजयोग, पैसा..नोकरी..प्रेम..तुमची रास?
2027..एक पॉवरफुल वर्ष...टॉप 3 राशींचा बोलबाला! ग्रहांचे अद्भूत राजयोग, पैसा..नोकरी..प्रेम..तुमची रास?

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
Embed widget