एक्स्प्लोर

Chanakya Niti: प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी लागते मोजक्याच लोकांची गरज! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति..

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti) व्यवसाय, वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. जीवनात यश मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली या नीतिशास्त्रात सांगितली आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी केवळ काही मोजक्याच लोकांची गरज असते. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यात मोजक्याच लोकांचा सहभाग असावा, तरच यश मिळवता येते, असे चाणक्य सांगतात. यातील काही कामं तर एकट्यानेच करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांच्या मते, आयुष्यात अशी पाच कामे आहेत, जी निर्धारित मनुष्यबळासहच पूर्ण करावी, तरच यश मिळते. चला तर, जाणून घेऊया आचार्य चाणक्य याबद्दल काय सांगतात...

तपश्चर्या

आचार्य चाणक्य म्हणतात की, तपश्चर्या नेहमी एकट्याने करावी, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. अनेक लोकांसह मिळून तपश्चर्या केल्याने मन व लक्ष विचलित होते आणि ध्येय साध्य होत नाही. तुम्ही एकट्याने तपश्चर्या करूनच आपले ध्येय गाठू शकता.

अभ्यास

अभ्यास करण्यासाठी कार्यात दोन व्यक्तींचा सहभाग असणे योग्य आहे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत असतील, तर ज्ञानाची देवाणघेवाण होते. तसेच, एखाद्या विषयात एखादी अडचण आली की, एकमेकांची मदतही करता येते.

मनोरंजन

आचार्य चाणक्यांच्या मते मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी किमान तीन लोक असणे आवश्यक आहे. यामध्ये लोकांची संख्या अधिकही असू शकते. परंतु, तीनपेक्षा कमी लोकांमध्ये मनोरंजन होत नाही.

शेती

शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. शेती हे कोणा एका किंवा दोन लोकांचे काम नाही. कारण, शेतीशी संबंधित अनेक कामे असतात, ज्यात अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. चाणक्य नीतिनुसार शेतीचे काम किमान पाच जणांनी मिळून केले पाहिजे. तरच, याचे चांगले परिणाम प्राप्त होतात.

युद्ध

युद्धात जेव्हा तुमच्या बाजूने अनेक लोक उभे असतात, तेव्हाच विजयाची शक्यता वाढते. राजा-महाराजही युद्धावर जाण्यापूर्वी सैन्याच्या संख्येचा विचार करत असत. परंतु, अतिउत्साहात कधीही भान हरवू नये, असे म्हणतात. यामुळेच मोठी लढाई जिंकायची असेल, तर अनेक मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा
मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Vastu Tips : हातातून 'या' 5 गोष्टी खाली पडणं पडू शकतं महागात; मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा..वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?
हातातून 'या' 5 गोष्टी खाली पडणं पडू शकतं महागात; मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा..वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget