एक्स्प्लोर

Chanakya Niti: ऐकलं का! 'ही' 4 कामं केल्यावर आंघोळ नक्की करा, अन्यथा दुर्दैव सदैव पाठीशी राहील, चाणक्यनीतीत म्हटलंय..

Chanakya Niti: या चाणक्यनीतीच्या सूत्रांमध्ये श्लोकांच्या माध्यमातून असेही सांगण्यात आले आहे की जीवनात अशी काही कामे आहेत जी केल्यानंतर आपल्याला स्नान करणे आवश्यक आहे.

Chanakya Niti: दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टी करतो. ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींबद्दल विस्तृत वर्णनही करण्यात आले आहे. आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांचे विचार चाणक्यनीती नावाच्या शास्त्रामध्ये रूपांतरित केले, ज्याला आज चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते. या नीती शास्त्रामध्ये चाणक्याने मानवजातीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि सखोल विषयांवर चर्चा केली आहे आणि त्यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. हे विचार व्यक्तीच्या जीवनात अमलात आणले तर व्यक्तीला यशस्वी, समृद्ध आणि चांगले जीवन मिळू शकेल. असं चाणक्यनीतीत म्हटलंय. जाणून घेऊया..

ती कोणती कामे आहेत? ज्यानंतर अंघोळ करावी..

आचार्य चाणक्यांच्या या चाणक्य सूत्रांमध्ये श्लोकांच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जीवनात अशी काही कामे आहेत, जी केल्यानंतर आपल्याला स्नान करणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि शिवाय तुम्ही राक्षसी, चांडाळ वृत्तीचे बनता. चाणक्यनीतीनुसार जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत? ज्यानंतर स्नान करणे खूप महत्वाचे मानले जाते. चाणक्य नीतीमध्ये म्हटलंय..

तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि।
तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।

स्मशानभूमीतून आल्यानंतर..

चाणक्यनीतीनुसार, स्मशानभूमीतून आल्यानंतर व्यक्तीने स्नान करावे. कारण जेव्हा तुम्ही स्मशानभूमीतून अंतिम संस्कारासाठी परतता तेव्हा तुमचे शरीर अपवित्र होते. अशा परिस्थितीत आंघोळ न करता घरात राहिल्याने नकारात्मकतेवर परिणाम होतो.

तेल मालिश केल्यानंतर..

चाणक्यनीतीनुसार जेव्हाही तुम्ही मसाज करून घरी परतता तेव्हा सर्वात आधी स्नान करा. यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटेलच पण तुमच्या शरीरातील घामही निघून जाईल.

केस कापल्यानंतर..

आचार्य चाणक्यांच्या चाणक्यनीतीनुसार जेव्हा तुम्ही केस कापून घरी परतता तेव्हा तुम्ही आंघोळ केल्याशिवाय राहू नये, कारण जेव्हा तुम्ही तुमचे केस कापता तेव्हा ते तुमच्या संपूर्ण शरीरावर चिकटून राहतात आणि जर तुम्ही आंघोळ न करता राहिल्यास तुमचे केस सर्वत्र पडून तुम्हाला चिकटून राहतील, नंतर तुम्हाला त्रास देतील, तसेच कधी कधी हे केस नकळत तुमच्या पोटात शिरले तर तुमची पचनक्रिया खराब होईल. त्यामुळे केस कापल्यानंतर आंघोळ करणे गरजेचे आहे.

शारिरीक संबंधांनतर..

आचार्य चाणक्य यांच्यानुसार शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्नान करणे आवश्यक आहे. कारण शारीरिक संबंधानंतर आंघोळ केली नाही तर संसर्गाचा धोका वाढतो.

हेही वाचा>>>

Shani Transit 2025: मार्चमध्ये शनि, सूर्यासह अनेक मोठे ग्रह ठरणार गेमचेंजर! मेष, कन्यासह 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होणार वाढ 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget