एक्स्प्लोर

सिंचन विभागाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका, पाण्याअभावी गहू जळण्याच्या मार्गावर

सिंचन विभागाच्या आडमुठ धोरणाचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील उभे पीक वाया जाण्याचा मार्गावर आहे.

यवतमाळ : शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. एकीकडे येणारी नैसर्गीक संकटे तर दुसरीकडे असणारी सरकारची धोरणे याचा वेळोवेळी फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता सिंचन विभागाच्या आडमुठ धोरणाचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील उभे पीक वाया जाण्याचा मार्गावर असल्याने तेथील बळीराजा संकटात सापडला आहेय 

गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर

पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या धोरणाचा फटका बसत असून रब्बी हंगामातील गहू पीक जळण्याच्या मार्गावर आहे. पूस धारणातील उजव्या कालव्याच्या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू पीक घेतले. सिंचन विभागाची रीतसर पाणीपट्टी भरूनसुद्धा बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर आहे. सिंचन विभागाच्या उदासीन धोरणामुळे कालव्यातील गाळ रब्बी हंगामापूर्वी काढण्यात आला नाही. तसेच गाळ जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने गाळ काढण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांना पाणी मिळत नसल्याचे सांगूनसुद्धा कारवाई होत नसल्याने दाद मागावी तरी कुठे? असा यक्ष प्रश्न बळीराजाला पडला आहे.

नियमाप्रमाणे आम्ही पाणी मागत आहोत, तरी ते आम्हाला पाणी देत नाहीत. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून गव्हाला पाणी नाही. आमच्या गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या 2 ते 3 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. शासनाकडून येणाऱ्या फंडातून कालव्याचे काम अधिकारी करत नाहीत. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन कालवा साफ केला जातो अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Embed widget