एक्स्प्लोर

Washim: वाशिमच्या शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग; काय आहे ही भन्नाट फार्मर कप स्पर्धा 

वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने  विषमुक्त सोयबीनची  शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळवून दिलं आहे.

Washim Farmer Cup News:  पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) वतीने  जलसंधारणचे काम राज्यभरात करण्यात आलं आहे. परिणामी या माध्यमातून अनेक गावं दुष्काळमुक्त देखील झाली आहे. या प्रयोगाच्या  यशानंतर  शेतकऱ्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि विष मुक्त शेतीतून पोषक धान्य मिळावे  याकरता पाणी फाउंडेशनच्यावतीने फार्मर  कपचे आयोजन करण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी बाजी मारली ती वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने.  विषमुक्त सोयबीनची  शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळालं आहे. त्यामुळं  गावातील शेतकरी गटाने गावात दिवाळीच साजरी केली. या कामगिरीनं गावकरी देखील खूश असून गावात उत्साहाचे वातावरण आहे. 

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांनी जल संधारणाची काम केली.  या स्पर्धेमुळं अनेक गावावरी दुष्काळाचा डाग कायमस्वरूपी मिटल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र  शेतकऱ्यांच्या जीवनात या स्पर्धेतून बदल घडावा यासाठी एक पाउल पुढं टाकत यंदा पानी फाऊंडेशनच्या वतीनं पहिल्यांदाच फार्मर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकरी गटांनी यावर्षी स्पर्धेच्या नैसर्गिक कीड व्यवस्थापन करत विषमुक्त सोयाबीन उत्पादित करण्याची यशस्वी प्रयोग केला आहे. याच उत्पादित सोयाबीनची पुणे येथील प्रयोगशाळेत या सोयाबीनच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी  शेतकऱ्यांच्या गटाची रात्रीच्या वेळेस  डिजिटल पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. याच माध्यमातून कीटनाशक,  खुरपणी,  खताचं  नियोजन,  लागवड पद्धत आणि काढणीपासून कशा पद्धतीनं विष मुक्त शेतीमधून विष मुक्त धान्य पिकवू शकतो याचं मार्गदर्शन शेतकऱ्याना केलं गेलं. 

शेतकऱ्यांयानी नोंदविलेल्या सहभागामुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी विष मुक्त सोयाबीनचं धान्य उत्पादन केल्यामुळं प्रमाणित करण्यात आले. या  गावानं प्रथम  क्रमांक पटकावला आहे. 

गावाच्या विकासात पाणी फाऊंडेशनने  दिलेल्या योगदान मोठं आहे. पानी फाऊंडेशनमुळं गाव दुष्काळ मुक्त झाल्याचं गावकरी सांगतात. आता विष मुक्त शेतीतून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊन  आपल्या शेतातील उत्पन्न खर्च कमी करून आपला आर्थिक विकास करत आहे.  त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी या गावच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर नक्की शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल यात मात्र शंका नाही .

ही बातमी देखील वाचा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

TV Oldest Show: दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
Embed widget