एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम

PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला मिळणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना ईकेवायसी करावी लागणार आहे.

नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Schemen)  18 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान सन्मान योजनेतून आतापर्यंत 17 हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना 34 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. आता पीएम किसानच्या वेबसाईटनुसार 5 ऑक्टोबरला योजनेतीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. मात्र, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. ई केवायसी केली नसल्यास त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 18 वा हप्ता मिळणार नाही. 

पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला दिली जाणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात मिळाली होती.  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांची रक्कम एका हप्त्यात दिली जाते. 

ई केवायसी करणं बंधनकारक 

पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही त्यांना 18 व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. त्यामुळं ज्यांनी अद्याप पीएम किसान सन्मान योजनेची ई केवायसी केली नसेल त्यांनी तातडीनं करुन घेणं आवश्यक आहे. 

ई केवायसी कुठं करणार? 

ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तिथं ई केवायसी या पर्यायवर क्लिक करावं. ई केवायसी पर्यायवर क्लिक केल्यानंतर ओटीपी बेस्ड ई केवायसी हा पर्याय दिसेल. इथं तुम्हाला आधार क्रमांक नोंदवावा लागेल. आधार क्रमांक नोंदवल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी मिळेल. ओटीपी नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. जर, तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन ई केवायसी करता आली नाही तर नागरी सुविधा केंद्रात भेट देऊन अर्ज सादर करता येईल. 

आधार बँक लिंकींग आणि जमीन पडताळणी 

पीएम किसान सन्मान योजनेतून आर्थिक रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचं बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक करुन घेणं आवश्यक आहे. तर, जमीन पडताळणी देखील करुन घेणं आवश्यक आहे. 

इतर बातम्या:

PM Kisan : ठरलं...! पीएम किसान सन्मान योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार, मोठी अपडेट समोर

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget