एक्स्प्लोर

कधी जमा होणार PM किसानचा 15 वा हप्ता? त्यापूर्वी करा 'हे' काम

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PM kisan samman nidhi yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. दवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हफ्ते जमा झाले आहे. 15 वा हफ्ता कधी जमा होणार? याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे.  

तुम्हाला जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवर भुलेख क्रमांक, बँक खात्याचा नंबर, आधार कार्ड यासह eKYC करणे आवश्यक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येकी 2,000 रुपयांची ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्ते जमा झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

या अटींची पूर्तता करावी लागेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर काही काम करावे लागतील. शेतकऱ्यांनी ताबडतोब जमिनीच्या नोंदी क्रमांक, बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि पीएम किसान पोर्टलवर ईकेवायसी करून घ्यावी. यासाठी शेतकरी नोंदणीसाठी अधिकृत साइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकता. पीएम किसान योजना नोंदणी स्थिती देखील तपासा. या दरम्यान कोणतीही माहिती चुकीची भरली आहे का ते तपासा. तसे असल्यास, ते त्वरित दुरुस्त करा. नाहीत पुढील हप्ता मिळताना अडचणी येऊ शकतात. 

ई-केवायसी व्यतिरिक्त, तुमचा आगामी हप्ता इतर कारणांमुळे देखील अडकू शकतो. तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. नावामध्ये चूक, चुकीचा आधार क्रमांक किंवा चुकीचा पत्ता इत्यादी माहिती बरोबर द्यावी लागेल. ही माहिती बरोबर नसल्यास हप्त्यापासून वंचित राहू शकेल. याशिवाय, खाते क्रमांक चुकीचा असला तरीही, तुम्ही आगामी हप्त्यांपासून वंचित राहू शकता. अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्जाच्या स्थितीवर दिलेली चुकीची माहिती दुरुस्त करा.

अडचण आल्यास इथे संपर्क करा

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Yojana) रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. PM किसान योजनेची रक्कम सरकार 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, 'या' योजनेतून शेतकऱ्यांना देणार पाठबळ

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
Maharashtra Weather Update: मोठी बातमी : IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
Embed widget