एक्स्प्लोर

Soyabean InterCrop : नंदुरबारात ऊसामध्ये घेतलं सोयाबीनतं आंतरपीक, पंचक्रोशीत रंगली चर्चा

Nandurbar Maharashtra Agriculture Marathi news : नंदुरबार येथील शेतकरी पंकज रावल यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे.

Nandurbar Maharashtra News :  खरीप हंगामात जमिनीत पडलेल्या सोयाबीनच्या (Soyabean | Agriculture Marathi news)  बियाण्याचा वापर करत ऊसात सोयाबीनचे आंतरपीक घेण्याचा अनोखा प्रयोग सारंगखेडा येथील प्रगतशील शेतकरी पंकज रावल यांनी केला आहे. एकाच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा अनोखा प्रयोग नंदुरबार येथे साकारला आहे.  

नंदुरबार (Nandurbar) येथील शेतकरी पंकज रावल यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. सोयाबीनची काढणी केल्यानंतर रावल यांनी या सहा एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली मात्र हे करत असताना रावल यांच्या लक्षात आले की, हार्वेस्टरद्वारे सोयाबीन काढल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतात  पडत असते. या सोयाबीनच्या बियाणांचा  वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लागवड केलेल्या ऊसाला पाणी देत असताना सोयाबीनलाही पाणी दिले गेले त्यातून ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला.

 मागील वर्षी  पंकज रावल यांना यातून चांगले उत्पादन आले होते. एका वेळेस एकाच पाण्यावर सोयाबीन आणि ऊसाची शेती त्यातून आंतरपीक म्हणून घेतले.  सोयाबीनचे मिळणारे उत्पादन आणि त्याचबरोबर सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनच्या पाला पाचोड्यापासून मिळणारे खत तसेच जमिनीतील वाढणारी नत्राची मात्रा ऊस उत्पादनात वाढ देते त्यामुळे सोयाबीनच्या अंतरपिकातून तिहेरी फायदा रावल यांना झाला आहे.

 वातावरणातील होणारे बदल आणि त्याचा पिकांवरचा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंतरपिकाची शेती करणे महत्त्वाचे आहे.  वातावरणातील बदलाचा परिणाम एका पिकाला झाल्याने नुकसान झाले. तर दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळूनही  मात्र शेतकरी ही पारंपारिक पद्धत सोडत नसल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  शेतकऱ्यांनी आंतरपीक यासारख्या दुहेरी पद्धतीचा वापर करत उत्पादन घेण्याचे आवाहन पंकज रावल यांी केले आहे.  

 Agriculture Marathi news : Nandurbar Maharashtra News

ऊसाची शेती करत असताना शेतकऱ्यांनी आंतरपीक या संकल्पनेचा उपयोग केल्यास त्यांना दुहेरी उत्पन्नासोबत शाश्वत उत्पादनाचा दुसरा मार्ग सापडतो.  त्यामुळे पारंपारिक पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आह हे पंकज रावल यांनी सिद्ध करून दाखवले आहे.  एकीकडे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकरी (Farmer) संकटात सापडला असतानाच दुसरीकडे नंदुरबारातील सारंगखेडामधील पंकज रावल शेतकऱ्यांने कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जीवावर  ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला.  त्यामुळे त्यांच्या या यशोगाथाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
Embed widget