एक्स्प्लोर

Soyabean InterCrop : नंदुरबारात ऊसामध्ये घेतलं सोयाबीनतं आंतरपीक, पंचक्रोशीत रंगली चर्चा

Nandurbar Maharashtra Agriculture Marathi news : नंदुरबार येथील शेतकरी पंकज रावल यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे.

Nandurbar Maharashtra News :  खरीप हंगामात जमिनीत पडलेल्या सोयाबीनच्या (Soyabean | Agriculture Marathi news)  बियाण्याचा वापर करत ऊसात सोयाबीनचे आंतरपीक घेण्याचा अनोखा प्रयोग सारंगखेडा येथील प्रगतशील शेतकरी पंकज रावल यांनी केला आहे. एकाच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा अनोखा प्रयोग नंदुरबार येथे साकारला आहे.  

नंदुरबार (Nandurbar) येथील शेतकरी पंकज रावल यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. सोयाबीनची काढणी केल्यानंतर रावल यांनी या सहा एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली मात्र हे करत असताना रावल यांच्या लक्षात आले की, हार्वेस्टरद्वारे सोयाबीन काढल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतात  पडत असते. या सोयाबीनच्या बियाणांचा  वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लागवड केलेल्या ऊसाला पाणी देत असताना सोयाबीनलाही पाणी दिले गेले त्यातून ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला.

 मागील वर्षी  पंकज रावल यांना यातून चांगले उत्पादन आले होते. एका वेळेस एकाच पाण्यावर सोयाबीन आणि ऊसाची शेती त्यातून आंतरपीक म्हणून घेतले.  सोयाबीनचे मिळणारे उत्पादन आणि त्याचबरोबर सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनच्या पाला पाचोड्यापासून मिळणारे खत तसेच जमिनीतील वाढणारी नत्राची मात्रा ऊस उत्पादनात वाढ देते त्यामुळे सोयाबीनच्या अंतरपिकातून तिहेरी फायदा रावल यांना झाला आहे.

 वातावरणातील होणारे बदल आणि त्याचा पिकांवरचा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंतरपिकाची शेती करणे महत्त्वाचे आहे.  वातावरणातील बदलाचा परिणाम एका पिकाला झाल्याने नुकसान झाले. तर दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळूनही  मात्र शेतकरी ही पारंपारिक पद्धत सोडत नसल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  शेतकऱ्यांनी आंतरपीक यासारख्या दुहेरी पद्धतीचा वापर करत उत्पादन घेण्याचे आवाहन पंकज रावल यांी केले आहे.  

 Agriculture Marathi news : Nandurbar Maharashtra News

ऊसाची शेती करत असताना शेतकऱ्यांनी आंतरपीक या संकल्पनेचा उपयोग केल्यास त्यांना दुहेरी उत्पन्नासोबत शाश्वत उत्पादनाचा दुसरा मार्ग सापडतो.  त्यामुळे पारंपारिक पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आह हे पंकज रावल यांनी सिद्ध करून दाखवले आहे.  एकीकडे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकरी (Farmer) संकटात सापडला असतानाच दुसरीकडे नंदुरबारातील सारंगखेडामधील पंकज रावल शेतकऱ्यांने कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जीवावर  ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला.  त्यामुळे त्यांच्या या यशोगाथाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget