एक्स्प्लोर

Nandurbar Cotton : नंदूरबार जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या लागवडीत मोठी वाढ, आत्तापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या (Cotton) लागवडीत मोठी वाढ झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.

Nandurbar Cotton : यंदा राज्यात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत. चांगला पाऊस झाल्यामुळं पिकांच्या लागवडीत देखील वाढ झाली आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या (Cotton) लागवडीत मोठी वाढ झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कृषी विभागानं (Department of Agriculture) दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाची लागवड

राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते.  राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. यावर्षी नंदूरबार जिल्ह्यात एक लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला दर आणि इतर बाबींचा विचार केला असता यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात कापसाच्या लागवडीत उद्दीष्टापेक्षा जास्त लागवड झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली असून कापूस लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 

कापसासोबतच तांदळाचे क्षेत्र देखील वाढण्याचा अंदाज कृषी विभागाचा अंदाज 

यावर्षीच्या खरीप हंगामात नंदूरबार जिल्ह्यात दोन लाख 95 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात एक लाख 16 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. तर दुसरीकडं समाधानकारक पावसामुळं जिल्ह्यात 85 टक्के पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यावर्षी कापसासोबतच तांदळाचे क्षेत्र देखील वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

काही भागात अतिवृष्टीनं नुकसान, मदत राज्य सरकारकडून जाहीर

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीनं पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच घराचं, शेतजमीनींचं नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.  शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपये मदतीची घोषणा केली आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती 3 हेक्टर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget