एक्स्प्लोर

Raju Shetti : शेतकरी वीज बिलं भरायला तयार, पण उर्जामंत्र्यांनी तत्काळ बिलं दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत : राजू शेट्टी

उर्जामंत्र्यांनी वीज बिले दुरुस्त करण्याचे तत्काळ आदेश द्यावेत. शेतकरी अवास्तव बिले भरणार नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी यांनी व्यक्त केले आहे.

Raju Shetti : बळाचा वापर करुन महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कनेक्शन कट करण्याचे सत्र सुरु होते. त्यामुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाले होते. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरु होती. अखेर सरकारने पुढचे तीन महिने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. आता उर्जामंत्र्यांनी वीज बिले दुरुस्त करण्याचे तत्काळ आदेश द्यावेत, शेतकरी अवास्तव बिले भरणार नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे.  

दरम्यान, ऐन उन्हाळ्यात वीज कनेक्शन कट केल्यामुळं शेतकऱ्यांची पिकं करपून जात होती. त्याविरोधीत स्वाभिमानीची विविध ठिकाणी आंदोलने सुरु होती. अखेर वीज तोडणी करणार नसल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने स्वाभिमानीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. तसेच  राजू शेट्टी पंधरा दिवस कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत धरणे आंदोलनास बसले होते. राज्यभरात शेतकर्‍यांकडून शेट्टीसाहेबांच्या समर्थनार्थ रास्तारोको आंदोलनही करण्यात आले होते. राज्यभरातील शेतकर्‍यांचा रोष अखेर सरकारपर्यंत पोहोचला. सरकार जागे झाले आणि अखेर निर्णय झाला. हा शेतकर्‍यांचा आणि राजू शेट्टी यांनी दिलेल्या लढ्याचे यश असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रवक्ते रणजित बागल यांनी व्यक्त केले आहे. तसेच भविष्यात महावितरणच्या या वसुलीविरोधात वेळोवेळी लढत राहू असेही बागल यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल सभागृहात ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला जाणार असल्याचे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचं राऊत यांनी सभागृहात सांगितलं. या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला होता. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली होती, त्या शेतकऱ्यांची वीज जोडली जाणार असल्याचे राऊत यांनी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत असे राऊत म्हणाले. दरम्यान, या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
ह्रदयद्रावक... हिंगोलीच्या शेतकऱ्यानं स्वत:ला शेतातच घेतलं जाळून, भावानं सांगितली कर्जबाजारीपणाची व्यथा
ह्रदयद्रावक... हिंगोलीच्या शेतकऱ्यानं स्वत:ला शेतातच घेतलं जाळून, भावानं सांगितली कर्जबाजारीपणाची व्यथा
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget