एक्स्प्लोर

पतंजलीचं नवं मॉडेल शेतकऱ्यांच्या बंजर जमिनींवर काम करणार, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा समृद्धीचा आराखडा नेमका काय?

शेतकऱ्यांना जैविक खत, उच्च दर्जाचा बियाणं आणि कीटक नियंत्रणासाठी विनामूल्य उपाय दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचं सांगण्यात येते. 

Patanjali: भारताच्या ग्रामीण भागात कृषीवर आधारित एक क्रांतिकारी मॉडेल सादर करत असल्याचा दावा पतंजली आयुर्वेदाने केला आहे. यात त्यांनी असं म्हटलं की कंपनीचा किसान समृद्धी कार्यक्रम हा जैविक शेतीला प्रोत्साहन देणारा असून ग्रामीण समृद्धीचा हा ठोस आराखडा ठरत आहे.  या आराखड्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून पर्यावरण रक्षणाला ही हातभार लागतो. हे मॉडेल केवळ आर्थिक विकासालाच चालना देत नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय स्थिरतेकडे लक्ष देणारा असल्याचा पतंजलीने सांगितलं. 

पतंजलीचे हे मॉडेल मध्य प्रदेशमधील माऊगंजसारख्या भागातील बंजर आणि उत्सर जमिनीला सुपीक बनवण्यावर लक्ष करणारे असल्याचं कंपनीने सांगितलं. या भागात कंपनी नव्या तंत्रज्ञानाचा आणि संसाधनांचा वापर करत पिकांची विविधता प्रशिक्षण केंद्र आणि प्राथमिक प्रक्रिया युनिट्स बनवत आहे. शेतकऱ्यांना जैविक खत, उच्च दर्जाचा बियाणं आणि कीटक नियंत्रणासाठी विनामूल्य उपाय दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचं सांगण्यात येते. 

शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन खरेदीवर भर

या मॉडेलमध्ये मध्यस्थांना वगळून थेट शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदीवर भर दिला जात असल्याचे पतंजलीने स्पष्ट केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळतो .पारदर्शक व्यापार पद्धतीला यामुळे चालना मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते .याव्यतिरिक्त कंपनी डिजिटल साक्षरतेला ही प्रोत्साहन देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजाराची माहिती व अन्य संसाधनांपर्यंत सहज पोहोचता येते .

मातीची सुपीकता व टिकाऊ शेतीला चालना

पतंजलीच्या म्हणण्यानुसार हा उपक्रम मातीची सुपीकता पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि जलसंधारणावर आधारित आहे .पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाच्या वापरातून टिकाऊ शेतीला चालना दिली जाते जे दीर्घकालीन दृष्टीने ग्रामीण भागांसाठी फायदेशीर ठरत आहे .मध्यप्रदेशातील विविध प्रदेशात औद्योगिक पार्क उभारणी आणि रोजगार निर्मितीच्या योजना या मॉडेल साठी आणखी बळकट ठरत आहेत .

स्थानिक समुदायांमध्ये कौशल्य विकास

पतंजली चा सदाब आहे की कंपनीचं हे मॉडेल ग्रामीण भागात सामूहिक विकासाची भावना वाढवणारा आहे .हा आराखडा केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत नाही तर स्थानिक समुदायांमध्ये कौशल्य विकास आणि जनजागृती ही घडवतो .परिणामी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहेत .

हेही वाचा:

Health Tips : ब्रेन ट्यूमर समजून घेताना; काय आहेत लक्षणं, कारणं आणि उपचार? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget