एक्स्प्लोर

पतंजलीचं नवं मॉडेल शेतकऱ्यांच्या बंजर जमिनींवर काम करणार, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा समृद्धीचा आराखडा नेमका काय?

शेतकऱ्यांना जैविक खत, उच्च दर्जाचा बियाणं आणि कीटक नियंत्रणासाठी विनामूल्य उपाय दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचं सांगण्यात येते. 

Patanjali: भारताच्या ग्रामीण भागात कृषीवर आधारित एक क्रांतिकारी मॉडेल सादर करत असल्याचा दावा पतंजली आयुर्वेदाने केला आहे. यात त्यांनी असं म्हटलं की कंपनीचा किसान समृद्धी कार्यक्रम हा जैविक शेतीला प्रोत्साहन देणारा असून ग्रामीण समृद्धीचा हा ठोस आराखडा ठरत आहे.  या आराखड्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून पर्यावरण रक्षणाला ही हातभार लागतो. हे मॉडेल केवळ आर्थिक विकासालाच चालना देत नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय स्थिरतेकडे लक्ष देणारा असल्याचा पतंजलीने सांगितलं. 

पतंजलीचे हे मॉडेल मध्य प्रदेशमधील माऊगंजसारख्या भागातील बंजर आणि उत्सर जमिनीला सुपीक बनवण्यावर लक्ष करणारे असल्याचं कंपनीने सांगितलं. या भागात कंपनी नव्या तंत्रज्ञानाचा आणि संसाधनांचा वापर करत पिकांची विविधता प्रशिक्षण केंद्र आणि प्राथमिक प्रक्रिया युनिट्स बनवत आहे. शेतकऱ्यांना जैविक खत, उच्च दर्जाचा बियाणं आणि कीटक नियंत्रणासाठी विनामूल्य उपाय दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचं सांगण्यात येते. 

शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन खरेदीवर भर

या मॉडेलमध्ये मध्यस्थांना वगळून थेट शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदीवर भर दिला जात असल्याचे पतंजलीने स्पष्ट केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळतो .पारदर्शक व्यापार पद्धतीला यामुळे चालना मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते .याव्यतिरिक्त कंपनी डिजिटल साक्षरतेला ही प्रोत्साहन देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजाराची माहिती व अन्य संसाधनांपर्यंत सहज पोहोचता येते .

मातीची सुपीकता व टिकाऊ शेतीला चालना

पतंजलीच्या म्हणण्यानुसार हा उपक्रम मातीची सुपीकता पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि जलसंधारणावर आधारित आहे .पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाच्या वापरातून टिकाऊ शेतीला चालना दिली जाते जे दीर्घकालीन दृष्टीने ग्रामीण भागांसाठी फायदेशीर ठरत आहे .मध्यप्रदेशातील विविध प्रदेशात औद्योगिक पार्क उभारणी आणि रोजगार निर्मितीच्या योजना या मॉडेल साठी आणखी बळकट ठरत आहेत .

स्थानिक समुदायांमध्ये कौशल्य विकास

पतंजली चा सदाब आहे की कंपनीचं हे मॉडेल ग्रामीण भागात सामूहिक विकासाची भावना वाढवणारा आहे .हा आराखडा केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत नाही तर स्थानिक समुदायांमध्ये कौशल्य विकास आणि जनजागृती ही घडवतो .परिणामी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहेत .

हेही वाचा:

Health Tips : ब्रेन ट्यूमर समजून घेताना; काय आहेत लक्षणं, कारणं आणि उपचार? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget