एक्स्प्लोर
Advertisement
वसई : भुईगाव बीचवर तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
वसईत समुद्र किनाऱ्यावर गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणांना प्राणाला मुकावं लागलं. भुईगाव बीचवर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा तिघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले . हे तिघेही तरुण नालासोपाऱ्यातील राहणारे आहेत. अभिनव शिंदे, राहुल राठोड आणि रितेश घेगडमाळ अशी मृत तरुणांची नावं आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement