एक्स्प्लोर
वसई : भुईगाव बीचवर तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
वसईत समुद्र किनाऱ्यावर गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणांना प्राणाला मुकावं लागलं. भुईगाव बीचवर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा तिघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले . हे तिघेही तरुण नालासोपाऱ्यातील राहणारे आहेत. अभिनव शिंदे, राहुल राठोड आणि रितेश घेगडमाळ अशी मृत तरुणांची नावं आहेत.
बातम्या
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
आणखी पाहा





















