एक्स्प्लोर
श्रीनगर : सलग 32 तासांपासून करणनगरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरुच
श्रीनगरच्या करण नगरमध्ये तब्बल 32 तासांनंतरही दहशतवाद्यांसोबतच्या चकमक सुरुच आहे. थोड्याच वेळापूर्वी दुसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय.
करण नगर भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जातेय... गेल्या 3 दिवसांमधला दहशतवाद्यांचा हा तिसरा मोठा हल्ला आहे.
तर मागच्या ४४ दिवसात भारताचे २६ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे केद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरु लागलीय.
करण नगर भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जातेय... गेल्या 3 दिवसांमधला दहशतवाद्यांचा हा तिसरा मोठा हल्ला आहे.
तर मागच्या ४४ दिवसात भारताचे २६ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे केद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरु लागलीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
मुंबई
शिक्षण
Advertisement
Advertisement




















