एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगर : सलग 32 तासांपासून करणनगरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरुच
श्रीनगरच्या करण नगरमध्ये तब्बल 32 तासांनंतरही दहशतवाद्यांसोबतच्या चकमक सुरुच आहे. थोड्याच वेळापूर्वी दुसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय.
करण नगर भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जातेय... गेल्या 3 दिवसांमधला दहशतवाद्यांचा हा तिसरा मोठा हल्ला आहे.
तर मागच्या ४४ दिवसात भारताचे २६ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे केद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरु लागलीय.
करण नगर भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जातेय... गेल्या 3 दिवसांमधला दहशतवाद्यांचा हा तिसरा मोठा हल्ला आहे.
तर मागच्या ४४ दिवसात भारताचे २६ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे केद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरु लागलीय.
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement