एक्स्प्लोर
Advertisement
Team India Returns Home | शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर भारतीय क्रिकेटपटूंना क्वॉरंटाईन नियमातून सूट
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताचा क्रिकेट संघ मायदेशी परतला. यावेळी मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंना क्वॉरन्टीनच्या नियमातून वगळण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि एमसीएचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला क्वॉरन्टीनच्या नियमातून सूट मिळाल्याचं समोर आलं आहे.
आज सकाळी साडे नऊच्या सुमारास टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर परतले. परंतु मुंबईत परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथील करण्यात आले.
क्रिकेट
IND vs USA T20 World Cup 2024 : अर्शदीपनं पाया रचला, सूर्याचं अर्धशतक, अमेरिकेवर विजयाचा कळस चढवला
Amol Kale Demise News : MCA president : एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
IND VS PAK : T20 विश्वचषकात पतंचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप
IND VS PAK : T20 विश्वचषकात आज भारत-पाक सामना; पाकिस्तानला आणखी एक हार न परवडणारी
Saurabh Netravalkar : सौरभ अमेरिकेच्या क्रिक्रेट संघात कसा पोहोचला? ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement