एक्स्प्लोर
Advertisement
BCCI ला मोठा दिलासा, पदाधिकाऱ्यांच्या विरामकाळ नियमात दुरुस्तीला मंजूरी : ABP Majha
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या विरामकाळाच्या बंधनकारक नियमातून सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी दिलेल्या मंजुरीमुळं भारतीय क्रिकेटमधल्या पदाधिकाऱ्यांना आता सलग १२ वर्षे प्रशासनात राहता येईल. या दुरुस्तीचा थेट लाभ बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना होणार आहे. ते दोघंही आता तीन वर्षांची आणखी एक टर्म आपापल्या पदांवर राहू शकतात. गांगुली आणि जय शाह यांच्या आपापल्या राज्य संघटनेत तीन-तीन वर्षांच्या दोन टर्म्स आणि बीसीसीआयमध्ये तीन वर्षांची एक टर्म पूर्ण झाली आहे.
क्रीडा
Saurabh Netravalkar : अमेरिकेची ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये धडक! तयारी कशी?
Sunandan Lele on T20 : ट्वेन्टी 20 विश्वचषकावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फटका
T 20 World Cup : भारतीय संघाचा सामना यजमान अमेरिकेसोबत, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंचा रिपोर्ट
Amol Kale Death : एमसीए अध्यक्ष अमोल काळेंचं निधन; सुनंदन लेलेंचा न्यूयॉर्कमधून रिपोर्ट
Amol Kale Death : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन, न्यूयॉर्कमध्ये हार्टअटॅक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement