एक्स्प्लोर
Advertisement
BCCI ला मोठा दिलासा, पदाधिकाऱ्यांच्या विरामकाळ नियमात दुरुस्तीला मंजूरी : ABP Majha
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या विरामकाळाच्या बंधनकारक नियमातून सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी दिलेल्या मंजुरीमुळं भारतीय क्रिकेटमधल्या पदाधिकाऱ्यांना आता सलग १२ वर्षे प्रशासनात राहता येईल. या दुरुस्तीचा थेट लाभ बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना होणार आहे. ते दोघंही आता तीन वर्षांची आणखी एक टर्म आपापल्या पदांवर राहू शकतात. गांगुली आणि जय शाह यांच्या आपापल्या राज्य संघटनेत तीन-तीन वर्षांच्या दोन टर्म्स आणि बीसीसीआयमध्ये तीन वर्षांची एक टर्म पूर्ण झाली आहे.
क्रीडा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
Avinash Sable Olympic : बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये ABP Majha
Manu Bhaker Olympic : ऑलिम्पिकमध्ये मनू भास्कर तिसऱ्या पदाकाची शर्यतीत ABP Majha
Olympic Games :कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदकसाठी खेळणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement