एक्स्प्लोर
समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव की वाजपेयींचं? | नागपूर | एबीपी माझा
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं, यावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















