एक्स्प्लोर
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किमान बॅलन्स रकमेत मोठी घट
स्टेट बँक ऑफ इंडियानं किमान बॅलन्स ठेवण्याच्या नियमातून सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभार्थी, अल्पवयीनांना पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी गटाला आता मिनिमम बॅलन्सची सक्ती नसेल. तसंच मेट्रो शहरांमध्ये बचत खात्यासाठी असलेली किमान बॅलन्सची मर्यादाही 5 हजारांवरून 3 हजारांवर केली आहे, तर ग्रामीण भागात 1 हजार रूपयांपर्यंत करण्यात आली आहे. याशिवया बॅलन्स नसलेल्या खात्यांवर लावल्या जाणाऱ्या दंडातही 20 ते 50 टक्क्य़ांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















