एक्स्प्लोर
Sangli Flood Effect | पुराच्या पाण्यात एलआयसी कंपनीतील कागदपत्रं वाहून गेल्याची भिती | सांगली | ABP Majha
महापुरामुळे नागरिकांच्या घरातील सामानाचं, जीवनावश्यक वस्तूंचं, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे आता विमा कंपन्यांवर मोठा ताण आलाय. आतापर्यंत कोट्यवधींच्या विम्याचे दावे दाखल झालेत. त्यात सांगलीतले छोटे-मोठे व्यावसायिक, वाहनं, दुकानदारांचा समावेश आहे. तरी, पूरग्रस्तांसाठी कार्यपद्धती सोपी करुन पूरग्रस्तांना लवकरात लवकर विमा मिळवण्याच्या दृष्टीनं विमा कंपन्या प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















