एक्स्प्लोर
Advertisement
पालघर : अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं आम्ही ठरवलंय, ते तसं बनलंच पाहिजे : मोहन भागवत
विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं पालघरमध्ये विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलं. या संमेलनाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदूंनी सर्व मतभेद विसरुन एकत्रित येण्याचं आवाहन यावेळी भागवत यांनी केलं. तसंच आम्ही कोणाच्या विरोधात नसून अयोध्येत राममंदीर बांधणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. या संमेलनाला स्वामी सरचिदानंद महाराज तसेच बालयोगी सदानंद बाबा महाराज उपस्थित होते.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement