एक्स्प्लोर
पालघर : अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं आम्ही ठरवलंय, ते तसं बनलंच पाहिजे : मोहन भागवत
विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं पालघरमध्ये विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलं. या संमेलनाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदूंनी सर्व मतभेद विसरुन एकत्रित येण्याचं आवाहन यावेळी भागवत यांनी केलं. तसंच आम्ही कोणाच्या विरोधात नसून अयोध्येत राममंदीर बांधणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. या संमेलनाला स्वामी सरचिदानंद महाराज तसेच बालयोगी सदानंद बाबा महाराज उपस्थित होते.
महाराष्ट्र
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व






















