एक्स्प्लोर
वर्ध्यातील गोलबाजारात लागलेल्या आगीत 20 ते 22 फळ-भाज्यांची दुकानं खाक, मदत देण्याचं सरकारचं आश्वासन
वर्धा येथील गोल बाजार परिसरात लागलेल्या आगीच्या ठिकाणी पालकमंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. इथं अचानक लागलेल्या आगीत फळ, भाजी विक्रेत्यांची दुकान, हातगाड्या जळल्या. त्यात लाखो रुपयांच नुकसान झालं. मंत्री सुनील केदार यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत व्यथा जाणून घेतली. अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत असताना पालकमंत्री तातडीनं मुबंईहुन आले आणि नुकसानग्रस्तांची भेट घेतली. मदत देण्यासह व्यवसाय उभे करण्यास सहकार्य करण्याचंही आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलं आहे.
ट्रेडिंग न्यूज
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran VS Israel America Conflict America Attack On Iran Kharg Island
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
आणखी पाहा




















