एक्स्प्लोर
मुंबई, ठाण्यात नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त वाढवला, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही - विश्वास नांगरे पाटील
मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पूरण खबरदारी घेत आहोत, आम्ही मुंबईतील सर्व पोलिस स्टेशनच्या माध्यमातून मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मौल्वी या सर्वांना संवाद साधला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला शांतता ठेवण्याचं आव्हान केलं आहे. अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. आम्ही मुंबईत पेट्रोलिंग वाढवली आहे. त्याच बरोबर संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा






















