एक्स्प्लोर
मुंबई, ठाण्यात नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त वाढवला, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही - विश्वास नांगरे पाटील
मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पूरण खबरदारी घेत आहोत, आम्ही मुंबईतील सर्व पोलिस स्टेशनच्या माध्यमातून मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मौल्वी या सर्वांना संवाद साधला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला शांतता ठेवण्याचं आव्हान केलं आहे. अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. आम्ही मुंबईत पेट्रोलिंग वाढवली आहे. त्याच बरोबर संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















