एक्स्प्लोर
Barvi Dam | ठाणे जिल्ह्याची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली, बदलापूरचं बारवी धरण काठोकाठ भरलं!
गेल्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी हे धरण भरून वाहू लागलं होतं. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे ४ ऑगस्ट रोजी या धरणात अवघा ४८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे ऑगस्ट महिन्याअखेर हे धरण काठोकाठ भरलं आहे. आज धरण भरल्यानंतर स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसी अधिकाऱ्यांनी या धरणावर जाऊन जलपूजन केलं. यंदा धरण काहीसं उशिरा भरलं असलं, तरी त्यामुळे पाणी जास्त काळ टिकणार असून पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे ठाणे जिल्ह्याला वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
भारत
महाराष्ट्र



















