एक्स्प्लोर
Thackeray Unity | ठाकरे बंधू एकत्र, पण युती टिकणार की फिस्कटणार?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले. यामुळे आगामी काळात दोन राजकीय पक्ष एकत्र येत निवडणुका सोबत लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांगावकर यांनी युतीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. बाळा नांगावकर यांनी म्हटले आहे की, "आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्यानं लढवली आहे. त्यामुळे आताही वेळ आली तर एकट्याने निवडणूक लढवू." त्यांच्या या सूचक प्रतिक्रियेमुळे ठाकरे बंधूंची युती टिकणार की फिस्कटणार, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. या विधानामुळे राजकीय चर्चांना वेग आला असून, भविष्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
राजकारण
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट


















