एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | "मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात सरकारने प्रयत्न कमी आहेत" - संभाजीराजे छत्रपती
मराठा समाजाचे आरक्षण टिकावण्यात सरकारने प्रयत्न कमी आहेत, फार प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नाहीत असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय, सोबतच सरकारमध्ये समन्वय नाही, मराठा आणि ओबीसी समाजात जान्वपुर्वक दुही निर्माण केली जात आहे असंही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको आहे, सारथी संस्था टिकू नये असे प्रयत्न सरकार मधले घटक करत आहेत, आणि खुद्द अजित पवार असूनही सारथी संस्था सुरू झाली नाही असं ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे विचारवंत असून त्यांनी माझा अवमान केला नाही, पण त्यांनी योग्य शब्द वापरले नाहीत असं संभाजीराजे म्हणाले.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर






















