एक्स्प्लोर
Solapur : उजनीतून सोलापूरसाठी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावला, 35 किलोमीटरसाठी लागले 43 तास
सोलापूर , पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा शहरांसाठी उजनीतून दोन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावलाय. आज सकाळी १० वाजता धरणापासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगम येथे पोहोचायला पाण्याला 41 तासांचा वेळ लागला. मंगळवारी उजनी धरणातून 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे औज बंधाऱ्यात पाणी पोचायला तब्बल १० दिवसांचा वेळ लागेल. त्यामुळे सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार हेही पहाणं महत्वाचं असणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात.
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















