Pune Water Issue : पुण्यात पाणी कपात, आठवड्यातून एकच दिवस पाणी येणार; नागरिकांचा रोष
Pune Water Issue : पुण्यात पाणी कपात, आठवड्यातून एकच दिवस पाणी येणार; नागरिकांचा रोष
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पुण्यातील काही परिसरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाणी कपात असणार आहे. नऊ टीएमसी हा पाणीसाठा असूनही पुण्यात मात्र आता सगळ्या नागरिकांना पाण्याच्या प्रश्नासाठी तयार राहाव लागणार आहे किंवा पाणी कपातीसाठी तयार रा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर सियगड रोड, धायरी, वडगाव, बुदरू, कात्रज, कोंढवा या सगळ्या परिसरात पाणी कपात लागू होणार आहे आणि पाच तारखेपासून म्हणजेच सोमवारपासून ही पाणी कपात असणार आहे. आपल्या सोबत सिहगड रोडवरचे. नागरिक आहेत ज्यांच्याकडे पाच तारखेपासून ही पाणी कपात लागू होणार आहे. पाच तारखे पासून तुमच्याकडे आठवड्यातला एक दिवस पाणी येणार नाहीये काय काय समस्या असू शकते पाणी तर पाहिजेल ना पाय काय नाहीये आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे की ना कामावरती पण पाण्याची गरज तेवढीच आहे आणि घरी पण तेवढीच गरज आहे आज छोटी छोटी मुल आहेत त्यांना पाण्याची उन्हाळ्यामुळे तर जास्त गरज आहे पाण्याचा वापर झाला पाहिजे आणि जास्ती करून तर पाणी हे महत्त्वाचच आहे पाण्याची घर काम करतास अनेकांकडे पण तिथे जाऊन तुम्हाला कळलं की आता पाणी नाही येणार आहे आज मग काय काय करत काही नाही सगळच काम थांबल जातं पाणी नसलं तर काहीच करू शकत नाही ना ते कामाचं हे होतं काम राहून जातं घरचं काम राहून जातं बाहेरचं पण राहून जात आणि मी गोष्ट म्हणलं तर हे पाणी लागतेच एक दिवस पाणी येणार नाही आपल्या सोबत ताई पण आहेत पाणी येणार नाहीय सिहगड रस्ताच सिहगड रस्त्याच्या अनेक परिसरात. मावशी लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात आणि अजूनही नागरिकांकडे प्रश्न आहेत. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा रस्त्याला एवढे मोठं पाणी वाया जातं तेव्हा प्रशासन नेमकं झोपलेलं असतं का? प्रशासनाला हे कधीच दिसत नाही का की पाणी वाया जातय आणि वाया जाणाऱ्या पाण्यावरती कधी कोणाच लक्षच नसतं म्हणजे कॉर्पोरेशनच चांगलं पिण्याचं पाणी नळ फुटतायत कुठून लिकेज होतायत या कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नाहीये. आणि एकीकडे पाणी कपात चालू ठेवायची दुर्दैवाने सांगावसं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती कोणी लक्ष देणार आहे की नाहीये कारण कुठल्या व्यवहारानी या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतील हे आपल्या सगळ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही हे सगळ्यांना माहितीच असतं आपण बघत असाल की रस्त्याला छोटे छोटे जरी का पाण्या छोटे छोटे व्यावसायिक तिथे उभे राहतात मग त्यांना पाणी येतं कुठून त्यानंतर खूप मोठी हॉटेल चालतात नक्की यांना किती पाण्याची आवश्यकता आहे किती पाणी जोड दिलेल आहे किती नळजोडणी केलेली आहे याचं काही गणित याचा काही सर्वे याचा काही अभ्यास. पहिल्या मजल्यावर आते, दुसऱ्या मजल्यावर तर वरती पाणीही चढत नाही, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण आठवडा असाच जातो की पाणीच भेटत नाही. नाहीतर मग की असं होत की सगळच काम थांबल्या जाते, धुणं, भांडी, घरातला स्वयपाक, स्वयपाकाला तर पाणी लागतच आहे. त्यानंतर आता मी एक ठिकाणी असं काम करते की ती त्यांच्याकडे सुद्धा पाणी इतक कमी दाबानी आहे की एवडुसल्या भांड्यात पाणी घेऊन ते भांडे वगैरे विसळायचे किंवा स्वयपाकाला पण पाणी लागतय तर तो इतका त्रास होतो की कधी कधी आम्हाला असं वाटत की आम्ही काम. वरती गेलो तरी मग आता त्यांच्याकडे पाणी नाहीत आम्हाला परत एवढे जिने उतरून खाली याव लागतं की तेही काही करू शकत नाहीत पाणी नसल्यानंतर आम्हाला परत पाठवतात अनेक घरांमध्ये पाणी तुम्हालाच तुम्ही जर काम करत असाल तुम्हालाच भराव लागणार आहे कारण एक दिवस पाणी पाणी नसल्यावर आम्ही काही बिल्डिंग डबल डबल चढाव लागत मग पाणी नाही आलं तर पाणी आल्यावर परत बायका हो आणि माझ्या वडिलांची इथ तर पाणीच येत नाही अजिबात चार चार दिवस पाण्याच्या बॉटल विकत आणतात ते कुठे राहतात? रामनगर मध्ये हो, जशा महिला आहे तसे पुरुष मंडळी पण आहे. महापालिकेनी सांगितले की पाणी कपात होणार आहे आणि महापालिकेच. बांधकाम तर फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यांना एसटीपीचा पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. तो होतो की नाही त्याचं काही कॅल्क्युलेशन आहे की नाही हे माहित नाही. दुसरी गोष्ट ह्या अशा ज्या गोष्टी घडतात ह्या फक्त सिंहागड रोडलाच का घडतात हे एक मोठं गोड बंगाल आहे. म्हणजे आता ही पाणी कापात आहे फक्त पुण्याच्या दक्षिण भागात. मग बाकीच्या भागांना का नाही? मणजे दक्षिण भागाने असं काय पाप केलेला आहे की असाभाव नेहमी केला जातो. ट्राफिकच्या बाबतीत पण तेच आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी जे आहे यांचा अक्षम्य दुर्लक्ष या भागाकडे होतय. आता 24/7 ची जी योजना आहे त्याच्यावर शेकडो कोटी खर्च करतायत, एका बाजूला तुम्ही शेकडो कोटी खर्च करतायत, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाणी कपात करतायत. हे नक्की चाललय काय हे समजायला मार्ग नाही. यांचा नियोजन हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर प्रशासनाला एक मोठी संधी होती की नगरसेवक नसताना एक चांगलं काम करून कसं दाखवता येईल? एक आदर्श कॉर्पोरेशन कसं चालवता येईल याची चांगली संधी होती आणि ती संधी त्यांनी दवडलेली आहे. असं मला वाटत तुमचाही भागात पाणी येणार नाही तुम्ही याच परिसरात रा कायम अन्याय सिहगड रोडवर होतो असं वाटत हो निश्चितच कारण आज आता आम्ही स फेब्रुवारी पासून पाणी टांचाईला आम्ही इतक प्रचंडस स्टोन स्पेस करत आहोत आम्हाला दर महिन्याला कमीत कमी 15 ते 20 टँकर आम्हाला दर महिन्याला मागावे लागतात आणि प्याच्या प्याच्या पाण्याच्या टँकर आज जवळ अडी हजार रुपयाला गेलेला आहे आणि त्यामध्ये दोन दोन तीन तीन टँकर ते मागवायचे प्लस पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढत असते. उन्हाळ्यामध्ये ती जास्त प्रमाणात जाणवत. उन्हाळ्यामध्ये काय होतं सेगड रोडला जो पाणी कपातचा विषय आहे तो फार गंभीर आहे. आता सरकार प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रिक मीडिया वरती बातम्या दाखवल्या जातात की एक दिवसाड पाणी येईल. हे जर पाणी आम्ही सेगळवासीय धरणाच्या कडेला राहिला आहे. दाहिरी परिसर आणि वळगाव परिसर, माणिकबा आनंदनगर हा पूर्ण से. सर जो आहे हा धरणाच्या बाजूला असल्यामुळे इथे पाणी कपात नको व्हायला पाहिजे अशी आमची आमची एक अपेक्षा आहे. पण ह्याच रोडला जर का पाणी कपात होत असेल आम्ही धरणाच्या जवळ राहून सुद्धा आम्हाला पाण्याला समस्या बेळसावत असेल तर ही मोठी आमच्यासाठी खूप शौकांतिका आहे आणि सरकारनी किंवा पुणे महानगरपालिका ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला सांगतात की बाबा एवढ्या एवढा एवढे महिने आपल्याला पाणी पुरेल एवढा पाऊस झाल्यामुळे आपल्याला पाण्याची समस्या येणार नाही.























