स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सुरक्षा हटवण्याची मागणी केली आहे. चाकणकर यांच्या जीवाला कोणताही धोका नसताना त्यांना Y+ सुरक्षा देण्यात येत आहे, हे चुकीचे असून राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असा जाधवांचा आरोप आहे. तसेच चाकणकर या त्यांच्या पोलिस सुरक्षेचा वापर सोशल मीडियावर रिल तयार करण्यासाठी करतात, अशीही टीका करण्यात आली आहे. जाधव म्हणाले की, अशा सुरक्षेचा गैरवापर थांबवून ती गरजूंना दिली पाहिजे आणि जनतेच्या पैशांचा योग्य वापर व्हावा.
एक्स्प्लोर
Dhananjay Jadhav On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना सुरक्षिततेची गरज नाही,त्यांची सुरक्षा काढा
Dhananjay Jadhav On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना सुरक्षिततेची गरज नाही,त्यांची सुरक्षा काढा
पुणे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























