एक्स्प्लोर
भविष्यात जास्त जागा आल्या तर आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेही चालतील : रामदास आठवले | ABP Majha
शिवसेना, भाजपच्या जागा कमी आल्या कारण, आमच्याच लोकांनी आमचे लोक पाडले, असं मत केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. आपल्याच लोकांनी दगाफटका केल्याने मिशन २२० ची अपेक्षा पूर्ण झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
राजकारण
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
आणखी पाहा

















