एक्स्प्लोर
Advertisement
Paramhans Acharya On Jitendra Awhad : आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार : परमहंस आचार्य
जितेंद्र आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार, अशी धमकी परमहंस आचार्य यांनी दिलीय. प्रभू रामाबद्दलचं आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असून, त्यांच्यावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने कारवाई करावी, अशीही मागणी परमहंस आचार्य यांनी केलीय. तसेच कठोर कारवाई न झाल्यास त्यांचा मी वध करणार असल्याचं ते म्हणालेत. तर जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामाच्या वक्त्यानंतर देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धुळे
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion